मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या शेतकरी योजनांचा पाढा वाचत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या … Read more

राजू शेट्टी विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवत आहेत ; आशिष शेलारांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कडाडून विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी राजू शेट्टींवर जळजळीत टीका केली आहे. शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेलार … Read more

दिल्लीतील पारा ४ अंशावर; मोदी सरकार ढिम्म! शेतकरी मागण्यांवर ठाम! आंदोलनाचा २१ वा दिवस

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात कोरोना संक्रमण काळातही गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडून बसलाय. परंतु, इतके दिवस आंदोलन सुरु असताना मोदी सरकार ढिम्म असून कुठलाही तोडगा काढण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा २१ वा दिवस उजाडला असून दिल्लीतील पारा तब्बल ४ अंशावर आल्यावर अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा … Read more

शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार ; दहा हजार शेतकरी पोहचले दिल्ली बॉर्डरवर

Farmers Protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांचं सिंघु बॉर्डरवर एक दिवसीय उपोषण आहे. दिल्ली नजीकच्या बॉर्डरवर हे उपोषण करण्यात येणार असून यासाठी अनेक शेतकरी हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपोषणासाठी दिल्ली बॉर्डरजवळ आणखी 10 हजार शेतकरी पोहोचले आहेत. त्यामुळे आज … Read more

कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ; राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी … Read more

शरद पवारांची भूमिका शेतकरी हिताचीच ; ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी देखील या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी या कायद्या बाबत लिहिलेलं पत्र भाजपने उकरून काढून पवारांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या त्या पत्रावर … Read more

शेतकरी देशाचा अन्नदाता, त्यांच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका – शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, या अन्नदात्याच्या सहनशिलतेचा तुम्ही अंत पाहू नका” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर आपलं मत व्यक्त केलं. शरद … Read more

शेतकरी आंदोलनावर प्रथमच अदानी समूहाची प्रतिक्रिया ; म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांकडून….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोदी सरकारचे हे धोरण अंबानी – अदानी या उद्योगपतीना मदत करण्यासाठीच आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर अदानी उद्योग समुहाने एक पत्रक … Read more

कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ; केंद्रीय कायदा मंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर … Read more

कृषी कायदा रद्द होणार नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान आहेत का?? – हसन मुश्रीफ

hasan musriff chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कृषी कायदा बदलणार नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस … Read more