भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम करणे कठीण काम आहे – इयान गुल्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रीडा क्षेत्रात दोन खेळाडू अथवा दोन टीम्स यांच्यात अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. जे चाहत्यांनाही खूप आवडते. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातही फुटबॉलमध्ये होणारी टक्कर तसेच १९७० च्या दशकात निक्की लॉडा आणि जेम्स हंट यांच्यात फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये होणाऱ्या स्पर्धेसारखीच असते. टेनिसमध्ये बोलताना राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातही एक … Read more

म्हणून ‘त्या’ डॉक्टर आणि नर्सने हॉस्पिटलमध्येच केले लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या या संकटकाळात मोठमोठे कार्यक्रम रद्द झाले आहेत. काहींचे लग्न ठरायचे राहिले आहे तर काहींचे ठरलेले लग्नच थांबले आहे. आणि अद्यापही पूर्णतः संचारबंदी हटण्याची लक्षणे दिसत नाहीत आहेत. त्यामुळे पुढचे काही महिने सार्वजनिक सोहळे, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करण्यास संमती नसणार आहे. इतक्यात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरु होण्याच्या काहीच शक्यता नाहीत. त्यामुळे … Read more

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे म्हणाले,’भारत-चीन वादात आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,’ भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये श्रीलंका कोणाचीही बाजू घेणार नाही. उलट ते त्यापासून दूरच राहतील. राजपक्षे म्हणाले की,’ या दोन्ही देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते स्वत: ला या प्रकरणापासून दूर ठेवेल. तामिळ चळवळीबद्दल राजपक्षे … Read more

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे … Read more

‘धनुष्यकोडी’ हे भारताचे दक्षिण टोक; ‘या’ भागात १९६४ नंतर माणसे का राहत नाहीत?

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | धनुषकोडी एक असे गाव जे आपल्या गावाप्रमाणेच हसते खेळते व निसर्ग सौंदर्याने स्पंदन घेणारे गाव होते. या गावाच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर व पूर्वेला बंगाल चा उपसागर असल्यामुळे ह्या गावाचे क्षेत्रफळ खूप कमी होते. त्यामुळेच हे भारतातील सर्वात लहान गाव होते. सन २२ डिसेंबर १९६४ च्या रात्री बंगालच्या सागरात … Read more