प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीने राजकारण तापलं असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना लढणार आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कडून हल्ला करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर ताशेरे ओढत आपला पाय अजून खोल कसा गेला हे सुचोवात केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी … Read more

नरेंद्र मोदी हे तर भगवान शंकराचा अवतार ; भाजप नेत्याचं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते सुरेश भारद्वाज यांनी केले आहे. हिमाचल प्रदेश येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. पंतप्रधान मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय … Read more

भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही ; राहुल गांधींचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात . दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हनत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला … Read more

…तर मोदी ताजमहालही विकतील; ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्यानंतर ममता दिदींनी देखील मोदींवर पलटवार केला आहे. वेळ आली तर ते ताजमहालही विकतील अशा शब्दांत ममतांनी मोदींवर हल्लाबोल केला. … Read more

भाजप देशात जातीय विष पसरवत आहे ; शरद पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्ष देशात जातीय विष पसरवत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार आज झरखंड येथील मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, “बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीय विष पसरवत आहे. शेतकरी … Read more

ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे ; मोदींचा ममतांवर हल्लाबोल

mamata banarjee narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी … Read more

Janaushadhi Kendras: लोकांना स्वस्त औषधा बरोबरच रोजगारही मिळतो, यासाठी सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदी (PM modi) यांच्या हस्ते रविवारी भारताच्या 7,500 व्या जनऔषधी केंद्राचे (Janaushadhi Kendras) उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे नवीन केंद्र देशाला समर्पित केले. देशातील गरिबांना स्वस्त दरात औषधे देण्यासाठी केंद्र सरकारने ही सुविधा सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुलींना अडीच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅडची सुविधा दिली जाते. ही योजना ‘सेवा … Read more

तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतः फोटो छापतील ; राष्ट्रवादीचा टोला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना लसीकरण चालू असून कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला मोदींचा फोटो हटवायला सांगितला. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो … Read more

अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार ; राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रावर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अन्नदाता अधिकार मागत असताना सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल. राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण … Read more

सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा हे केंद्राने ठरवावे ; पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. देशभरातील विरोधी पक्ष भाजप आणि मोदी सरकारला लक्ष्य करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार बॅटिंग करत मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. जनतेपासून विरोधकांपर्यंत आणि तज्ज्ञांपासून केंद्रीय अर्थमंत्र्यांपर्यंत सगळेच इंधनाच्या … Read more