पंतप्रधान मोदींसाठी अनुपम खेर यांच्या आई चिंतीत,म्हणाल्या ”तुमची काळजी कोण घेतंय”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे पंतप्रधान मोदींनी २५ मार्च रोजी संपूर्ण देशाला लॉकडाउनचे आदेश दिले. बॉलिवूड सेलेब्स सतत कोरोनाव्हायरस बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरची आई दुलारीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनुपम खेरची आई … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेची भारतासाठी २९ दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी भारतासह ६४ देशांना आणखी १७.४ दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली. या रकमेपैकी २९ लाख डॉलर्स मदत म्हणून भारताला देण्यात येतील. अमेरिकेने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या १०० दशलक्ष डॉलर्सच्या अतिरिक्त ही बाब आहे. सध्या जाहीर केलेली नवीन रक्कम रोग नियंत्रण आणि प्रतिबंध … Read more

‘हा’ फोटो शेयर करत बॉलिवूड अभिनेत्रीने साधला सरकारवर निशाणा ; म्हणाली,”हे लॉकडाऊन आहे का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लादला. मोदी सरकारच्या या आदेशानंतरही लोकांना रस्त्यावर जाण्यापासून परावृत्त केले जात नाही आहे. पोलिसही त्यांना काटेकोरपणे हाताळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने या लॉकडाऊन संदर्भात एक फोटो शेअर केला असून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले. … Read more

कोरोनाच्या आधी देशातील उपासमारच आम्हाला मारुन टाकेल; हातावरचं पोट असणाऱ्यांची घराबाहेरील व्यथा

देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.हे पसे २-२ हजार करून दार तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहेत.कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने घोषणा केली आहे कि पुढची रक्कम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.सरकारने सांगितले आहे ८ करोड … Read more

मोदींच्या हाती कोल्हापूरचे डिझाईन; विकास डीगेची क्रिएटिव्हिटी झळकली देशभर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर या शहराला कलेचे माहेरघर म्हणतात. याची प्रचिती वारंवार येतच राहते. अश्याच एक कोल्हापूरच्या हरहुन्नरी कलाकाराची कलाकृती देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दाखवली. जनता कर्फ्यु जाहीर केल्या नंतर या निर्णयाला समर्थन देण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या क्रियेटीव्हीटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी त्याने कोरोना विषाणूचे चित्र वापरून कोईभी रोडपे ना आये. असे सूचक आणि … Read more

कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

सहा महिने सर्व प्रकारची कर्ज वसुली बंद करा; सोनियांचे मोदींना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. सोनियांनी आपल्या पत्रात पुढील ६ महिने सर्व प्रकराची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी केली आहे. सोनियांनी आपल्या चार पानांच्या पत्रातून पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे पुढील ६ महिन्यासाठी पीक कर्ज वसुली थांबवावी. … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगची झलक, अमित शाह म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर … Read more

देशात मध्यरात्रीपासून २१ दिवसांची संचारबंदी, सोशल डिस्टन्स पाळणं गरजेचंच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.