लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?; राऊतांचा पंतप्रधानांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिंदुत्ववाद या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्येजोरदार टीकास्त्र सुरु झाले आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. कश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे. हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर … Read more

आधीच्या सरकारचे घोटाळे आता आम्ही बाहेर काढतोय, त्याचा आता सोमय्यांनी अभ्यास करावा ; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळा बाहेर काढला जात आहे. या प्रोजेक्टवरून आज राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला. जे लोक सतत भ्रष्टाचारावर बोलतात. देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असे त्यांना वाटते. त्यांनी 700 कोटींचा केलेला जो काही हा … Read more

कोरोनाच्या या युद्धात आपली शस्त्रे खाली ठेवायची नाहीत, अधिक लढायचे; पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने काल एक विक्रम केला तो म्हणजे कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचविण्याची कामगिरी करून एक इतिहास रचला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी आज संवाद साधला. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झाले असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच कोरोनाचे … Read more

केंद्र आणि राज्याकडून एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान; राजू शेट्टींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू  शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. साखरेला चांगले भाव आले आहेत. अशा परिस्थितीत एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचले जात आहे. महाविकास आघाडीने पूरग्रस्त, ऊस उत्पादक … Read more

केंद्र सरकारच्या घोडचुकीमुळेच देशावर कोळशाचे भीषण संकट : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतामध्ये कोळशाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशामध्ये कोळशाचे भीषण संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम वीज निर्मितीवर, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि कारखानदारी होणार असून याची सर्वस्वी जबाबदारी नरेंद्र मोदी सरकारची असून कोळशा आयात करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असून यामध्ये केंद्र सरकारने घोडचूक केली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी 20 खेळत असताना तुम्ही काय करत आहात?; ओवेसींचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमकडून नेहमी मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी सध्या दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी … Read more

काँग्रेस राजवटीत पेट्रोल डिझेल दरवाढीवरून कोकलणारे भाजप नेते आता मात्र मूग गिळून गप्प आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल-डिझेलची दररोज होणारी … Read more

बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…; भास्कर जाधवांची भाजपावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घणाघाती भाषणानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढला आहे. यानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच मोदी आज पंतप्रधान आहेत, बाळासाहेब ठाकरे तेव्हा मोदींच्या पाठीशी उभे राहिले नसते तर मोदींचं अस्तित्व केव्हाच संपलं … Read more

कष्टकरी शेतकऱ्यांना टोपी घालणारे पवार-मोदी हे सारखेच; राजू शेट्टींची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती, पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना झालेले नुकसान भरून काढावे लागणार आहे. अशात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कष्टकरी शेतकऱ्यांना टोपी घालणारे मोदी पवार हे … Read more

देशात महागाईचा भडका उडालाय पंतप्रधान गप्प का? शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात सध्या पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी शंभरी पार केलेली आहे. इंधनासह गॅसचेही दर वाढले असल्याने देशात महागाईचा भडकाही उडालेला आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “देशात महागाईचा भडका उडाला असताना पंतप्रधान मात्र, काहीही बोलायला तयार नाहीत. ते गप्प … Read more