फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल,काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान दसरा मेळाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. “फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढूनार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी … Read more

निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका; शिवसेनेचा केंद्रावर टिकेचा बाण

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरल्याची आकडेवारी नुकतीच केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केली. मात्र ही केवळ सरकारची जुमलेबाजी आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्रावर टिकेचा बाण सोडला आहे. निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका, असे शिवसेनेने म्हंटल. केंद्रातील सरकारने आता असे जाहीर केले … Read more

केंद्रातील सरकार हे मुघलांचे सरकार; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या यांच्या सूनेला सीबीआयने अटक वॉरंट जारी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार हे मुघलांचे सरकार आहे अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात … Read more

वरच्यांच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्य नाही; ओवेसींचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लखीमपूर हिंसाप्रकरणी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला जबाबदार धरत केंद्र सरकारवर टीका केली आहे. वरच्यांच्या परवानगीशिवाय हे कृत्य शक्य नाही असे ओवेसी यांनी म्हंटल. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत ओवेसी म्हणाले, या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. पूर्णपणे नियोजनाद्वारे हे … Read more

सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल”, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या मालमतेवर छापेमारी करण्याचे काम केले जात आहे. या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. पुतण्या “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर … Read more

हा बदलणाऱ्या देशाचा नवा विकास म्हणायचा का? कोळसा टंचाईवरून शिवसेनेचे केंद्रावर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला अभूतपूर्व कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचा इशारा अधिकृतपणे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिला आहे. ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या कबुलीनुसार आपल्या देशातील कोळशावर आधारित औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडे आजमितीस जेमतेम चार दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. देशांतर्गत कोळसा उपलब्ध … Read more

देशात पूर्वी लोकशाही होती, आता हुकूमशाही आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरलाघडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “देशात पूर्वी लोकशाही होती. आता हुकूमशाही आहे. कोणताही राजकारणी उत्तर प्रदेशात जाऊ शकत नाही. आम्हाला मारून टाका, वाईट वागणूक … Read more

भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रास देशात भाजपकडून अनेक प्रकारचे राजकारण केले जात आहे. मात्र, देशात भाजप सरकारकडून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार केला गेला आहे. यावरून काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपा सरकारने अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, हे यापुढे होऊ देणार नाही. या खोट्या तक्रारी मागे घेण्याचा … Read more

आता तरी नुकसानीबाबत केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये; रोहित पवारांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले. मात्र अशा परिस्थिती केंद्र सरकारकडून भरीव स्वरूपात मदत देण्यात आली नाही. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करीत मराठवाड्यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तरी … Read more

महाराष्ट्रावर सध्या जलसंकट, केंद्राने भरीव निधी द्यावा; शिवसेनेची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता … Read more