मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात मात्र…; ओवेसींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आनणे अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार वर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू … Read more

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही; नवाब मलिकांचा केंद्रावर हल्लाबोल

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्रसरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाहीय याबाबत … Read more

देशाच्या आजच्या अवस्थेला फक्त मोदी सरकार जबाबदार ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

balasaheb thorat modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालय टास्क फोर्स नेमण्याचा आदेश देते मग केंद्र सरकार काय करते आहे, असा सवाल काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. आज देशाची जी अवस्था आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन … Read more

सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही – मोदी सरकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने उद्रेक केला असून परिस्थिती आटोक्यात येणं अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणांना धारेवर धरून कामाला लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) हस्तक्षेपाबद्दल केंद्र सरकारने नापसंती दर्शविली आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना … Read more

टास्क फोर्सची स्थापना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला – शिवसेना

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. तसेच बेड,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घालून राष्ट्रीय टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टास्क फोर्समध्ये १२ सदस्यांचा समावेश असणार आहेत, ज्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यावरुन, शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. … Read more

गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप खासदारांचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना विरोधातील लढाईची सूत्रे नितीन गडकरी यांच्या कडे द्यावी हा माझा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला असता तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशात करोना स्थिती बिकट होत चालली … Read more

मोदी-शहा का हरले ? संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोदी – शहांनी भरपूर जोर लावूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेस ने तब्बल 231जागा जिंकून बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. आणि भाजपला आणि विशेषतः मोदी-शहांना अस्मान दाखवले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदी – शहांच्या पराभवाची कारणे सांगितली. भाजपाने … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केंद्राला पत्र; मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अ‍ॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अ‍ॅप्लिकेशन तयार करणाची परवानगी द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला एक पत्र पाठवले आहे. PM Narendra Modi spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray on the COVID-19 … Read more

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेऊन टीका करत असतात. कालच देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले होते. आता त्यांनी ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही असे राहुल गांधी … Read more

नेहरू- गांधींनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेमुळेच देश आजही तग धरून आहे- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. या कोरोना काळात देखील देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदी … Read more