कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तवव्यावरून एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसेंचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा … Read more

राज्यपाल जे बोलले ते फडणवीसांना मान्य आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल

prithviraj chavan fadanvis

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यपाल भगतसिंह … Read more

कर्नाटकचा जत तालुक्यावर डोळा; रोहित पवार शिंदे- फडणवीस सरकारवर संतापले

Rohit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर राज्यातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते अशी … Read more

भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

Eknath Shinde and bhagatsingh Koshyari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे, काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. यानंतर आता … Read more

राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्याचे राजकारण तापले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मनसे, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे प्रकरण ताजे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे … Read more

“फडणवीसांनी शिंदे गटाचा पद्धतशीर गेम…” सुषमा अंधारेंची शिंदे गटावर उपरोधिक टीका

sushma andhare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma-andhare) या मागच्या काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन ‘महाप्रबोधन यात्रे’चं आयोजन करत आहेत. या यात्रेदरम्यान त्या (sushma-andhare) सभांमधून सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या सभेदरम्यान ते शिंदे गटातील नेत्यांचा वारंवार ‘भाऊ’ असा उल्लेख करत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी जोरदार … Read more

‘सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये…’; नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

nana patole

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रा करत आहे. हि यात्रा सध्या महाराष्ट्रात येऊन दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याविषयी एक धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

सत्तारांच्या विधानाचे समर्थन नाहीच; फडणवीसांनी केली कानउघडणी

sattar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात मोठं पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सत्तारांची कानउघाडणी करत त्यांच्या विधानांचे समर्थन नाहीच असं म्हंटल आहे. सत्तारांच्या शिवीगाळानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; … Read more

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

Shinde - Fadnvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चार महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेऊन शिवसेना पक्षातून बंड केल्यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत हातमिळवणी करत युती सरकारची स्थापना केली. दरम्यानच्या काळात भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना … Read more

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कालच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही काँग्रेसचे २२ आमदार फडणवीसांनी तयार ठेवलेत असं … Read more