अर्थमंत्री Live: निर्मला सीतारामन यांनी आज कोणत्या घोषणा केल्या? वाचा अडेट्स

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन घोषणा केल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित ११ महत्वाच्या घोषणा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासंबंधी यातील ८ घोषणा आहेत. तर प्रशासकीय सुधारणांसंबंधी ३ घोषणा आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more

प्रत्येक पॅकेजसाठी ‘RBI’ची दारं ठोठावू नका! नाहीतर..; ‘या’ अर्थतज्ज्ञानं दिला मोदी सरकारला गंभीर इशारा

नवी दिल्ली । प्रत्येक आर्थिक संकटावेळी जर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या दाराशी गेलात तर तुम्ही बँकेला खिळखिळी कराल. यामुळे आधीच रडतखडत सुरु असलेली गुंतवणूक आणि विकासदराची गाडी आणखी खाली घसरेल, असा इशारा वर्ल्ड बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ कौशिक बसू यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचा जास्तीत जास्त भार … Read more

TDS मध्ये २५ % कट; जाणुन घ्या कोणाला किती लागणार टॅक्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामधून लोकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने डेव्हिडंड पेमेंट, विमा पॉलिसी, भाडे, प्रोफेशनल चार्ज तसेच स्थावर मालमत्ता खरेदीवर लावण्यात येणारा टीडीएस / टीसीएसवरील कर हा २५% ने कमी केला आहे. कमी केलेले हे दर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू राहतील. टीडीएस कमी … Read more

अजून संपलं नाही! निर्मला सीतारमन आज तिसऱ्या टप्प्यातही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज तिसऱ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा कार्याची शक्यता आहे. आज (१५ मे) अर्थमंत्र्यांची तिसरी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. … Read more

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ … Read more

मोदींच्या मेगा आर्थिक पॅकजमध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत ‘या’८ तरतुदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर केला. या पॅकजमध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सरकारने काय आर्थिक उपायोजना केल्यात त्याची माहिती सीतारमन यांनी दिली. १)शेतीकरिता … Read more

मोठी घोषणा! मजुरांसाठी स्वस्त भाडं असलेली घरं आणि मुद्रा कर्जदारांना व्याजातून २% दिलासा- अर्थमंत्री

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल … Read more

८ कोटी प्रवासी मजुरांना २ महिने मिळणार मोफत धान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

PF संबंधी केंद्रानं केली ‘ही’ मोठी घोषणा; ७२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा कोणकोणत्या क्षेत्राला फायदा होईल त्याची विस्तृत माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दिली. उद्योग आणि कर्मचारी दोघांना भविष्य निर्वाह निधीसंबंधी दिलासा देणारी एक मोठी घोषणा त्यांनी केली आहे. सरकारने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या ईपीएफसाठी विशेष आर्थिक … Read more