सोन्याच्या किंमतींत लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २५ मार्चपासून देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या चार टप्प्यातील पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात सोन्याच्या किंमतींनी अनेक विक्रम नोंदवले. २५ मे ते १४ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन १.० मध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत २६१० रुपयांनी वाढली तर दुसऱ्या टप्प्यातही सोन्याची चमक वाढली होती. १४ एप्रिल ते ३ मे दरम्यान … Read more

१६.८४ लाख करदात्यांना २६ हजार २४२ करोड रुपयांचे आयकर रिफंड मिळाले माघारी – आयकर विभाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर विभागाने शुक्रवारी एप्रिलपासून सुमारे १६.८४ लाख करदात्यांना २६,२४२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर रिफंड केल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटात लोकं आणि कंपन्यांना तत्काळ लिक्विडिटी देण्यासाठी कर विभागाने ही रिफंड प्रक्रिया तातडीने जारी केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अहवाल दिला की,’ १ एप्रिल ते २१ मे दरम्यान सुमारे … Read more

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र … Read more

केंद्राच्या पॅकेजमध्ये फोलपणा दिसल्यावरचं फडणवीसांनी राज्याकडे पॅकेजची मागणी केली- जयंत पाटील

मुंबई । केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले … Read more

PF मधील पैसे ऑनलाईन कसे काढायचे; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये भासणारी पैशांची कमतरता दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने ऑनलाइन आधार-बेस्ड फॅसिलिटीचा उपयोग करुन आपल्या रिटायरमेंटच्या बचतीतून पैसे काढण्यास परवानगी देत आहेत. यासाठी सदस्य ,ईपीएफओच्या,पोर्टलवर ऑनलाईन दावा करू शकतात. -https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ यासाठीच्या अटी ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलचा वापर … Read more

”जमलं तर एक पत्र राज्य सरकारला पण लिहा!” फडणवीसांनी हाणला पवारांना उपरोधक टोला

मुंबई  । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यस्थेलामोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवदेन देत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देवेंद्र … Read more

मोदी सरकारचं पॅकेज फसवं; जीडीपीच्या १० टक्के नव्हे तर फक्त 0.91 टक्केच- पी. चिदंबरम

नवी दिल्ली । कोरोना संकटात लॉकडाऊनमुळं ठप्प पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मोदी सरकारनं मेगा आर्थिक पॅकेज जाहीर केलं. तब्बल 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं. त्यावर सलग ५ दिवस पत्रकार परिषदांमधून घोषणांची सरबत्तीही झाली. मात्र, आज मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या या पॅकेजवर आज काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला. हे पॅकेज 20 … Read more

आत्मनिर्भर पॅकेजनंतरही शेअर बाजारात पडझड; सेंसेक्स १ हजार अंकांनी धडाम

मुंबई । लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थकारणाला गतिमान कारण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभिनय पॅकेजची घोषणा केली. केंद्राने हे पॅकेज भारतीय अर्थव्यस्थेला ररुळावर आणण्यासाठी मोठी मदत करेल असं म्हटलं होत. मात्र, या पॅकेजच्या घोषणा ऐकून निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी आज जोरदार शेअर विक्री केली. त्यामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी गडगडला. … Read more

पंतप्रधान जनधन योजनेचे अनेक फायदे; फ्रि मध्ये मिळतो इन्श्युरन्स मात्र करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना देशभरातील सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली गेली आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बँकेत खाते उघडण्याची संधी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, याची प्रत्यक्ष सुरूवात ही २८ ऑगस्ट २०१४ रोजी झाली होती. या योजनेअंतर्गत बँकेत … Read more

पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांनाही मिळणार TDS मध्ये २५ सूट? सरकार म्हणते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटाच्या काळात भारत सरकारने सर्वसमावेशक करात २५% कपात करण्याची घोषणा केली आहे. सॅलरी वाल्या लोकांना मात्र हा नियम लागू होणार नाही आहे. ही माहिती देताना वित्त सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, सरकारने वेतन विभागात टीडीएस कमी केलेला नाही आहे. जर असे केले गेले असेल तर वर्षाच्या अखेरीस (रिटर्न … Read more