स्वाभिमानी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा : बोरगाव पोलिसांकडून 100 हून अधिक शेतकरी ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागठाणे (ता.सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. सुमारे पाच … Read more

राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना वीजबिल माफ करावे, अशी मागणी करन्याय आली होत. त्यावेळी या मागणीचा विचार करू असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील वीज बिलांसंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. राज्यात कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला फुकट … Read more

सरकारने शेती पंपासाठी 1 रूपये 16 पैसे दरानेच वीजबिल आकारावे : डाॅ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेती पंपासाठी पूर्वी प्रतियुनिट 1 रुपये 16 पैसे दर आकारला जात होता. तो आता प्रतियुनिट 4 रुपये 35 पैसे आकारून शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात आहे. शिवाय यात करवाढ लादलेली असून, शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट 1 रुपये 16 … Read more

पूरग्रस्त भागातील बाधितांकडून वीजबिल वसुली करु नका – नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराचा फटका बसलेल्या भागाचा नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील वीजवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली. राज्यात महापुरामुळे शेती पिकांचे तसेच ग्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट; बिलाची सक्तीने वसुली सुरु

MSEDCL

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळातील व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लाख 30 हजार 89 ग्राहकांकडे 392 कोटी 66 लाखांचे वीज बिल थकले आहे. ग्राहक विजेचे बिल नियमित भरत नाहीत. त्यामुळे महावितरणने थकबाकीदरांचा विजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर विजपुरवठा खंडित … Read more

“हॅलो महाराष्ट्रच्या” बातमीनंतर अवघ्या काही तासांतच वीज कनेक्शन जोडण्याच्या मंत्र्याच्या सूचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास बारा लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. काल (दि.१ एप्रिल) हॅलो महाराष्ट्रने वित्तमंत्री यांच्या कराडच्या आयटीआय काॅलेजचे १२ लाख वीज बिल थकित असल्याने विद्यार्थी अंधारात अशी बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर काही तासातच वीज … Read more

शेतीपंपाचे लाईटबिल भरण्याच्या कारणावरून मारामारी

Falthan

फलटण । विहिरीवरील शेतीपंपाचे लाईट बिल भरण्याच्या कारणावरून दालवडी (ता. फलटण) येथे चौघांनी मिळून दोघांना मारहाण केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. 31 मार्च) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास संतोष नागु जाधव यांनी … Read more

वित्त राज्यमंत्र्यांच्या कराडमधील ITI काॅलेजचे 12 लाखांचे बिल थकित; विद्यार्थी अंधारात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विद्यानगर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत जवळपास दीड हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. व्यवसायिक प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. मात्र या शासनाच्या संस्थेचे गेल्या पंधरा दिवसापूर्वी महावितरण कंपनीने विज बिल थकले असल्याने लाईट कनेक्शन तोडले आहे. शासनाच्या संस्थेवर महावितरणने … Read more

वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम अनेक काळ थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्वरित थकीत वीजबिलापोटी ४ लाख २९ हजार ७३२ रूपयांचा … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more