पंजाबमध्ये टेलिकॉम टॉवर्स पाडल्यामुळे 1.5 कोटी मोबाईल यूजर्स झाले प्रभावित

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान टेलिकॉम टॉवर्समधील मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात घरून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि वर्क फ्रॉम होम व्यावसायिकांपर्यंतचे सर्वजण अडचणीत आलेत. या तोडफोडीमुळे सुमारे दीड कोटी ग्राहक बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे आज शेतकरी निदर्शनाचा 35 वा दिवस आहे. … Read more

शेतकरी आंदोलनाला फंडींग कोण करतेय? शेतकरी म्हणाले, ‘PM मोदी’, ते कसं घ्या जाणून..

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ३० दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. ( farmers protest ) मोदी सरकार कायदे मागे न घेण्यावर ठाम असून शेतकरी आंदोलनाला अयोग्य ठरवणारे आरोप वारंवार सरकारमधील मंत्री आणि नेते करतायत. शेतकरी आंदोलनाला फंडिंगवरून सत्तापक्ष शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. अशातच शेतकऱ्यांना याबाबत प्रश्न केला असता … Read more

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हरियाणाच्या अंबालामध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या एका गटानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

‘शेतकऱ्यांना सन्मानानं दिल्लीत येऊ द्या! नाहीतर….’; बच्चू कडूंचा केंद्राला कडक इशारा

मुंबई । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि … Read more

शिवसेना आमदाराच्या मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना खरपूस पत्र; शेतकरी विधेयकावरुन म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. मात्र, यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध … Read more

… आणि आता नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केल्यानं रेल्वे सेवाही विस्कळीत झाली. शेतकऱ्यांनी मोदी सरकाराच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर … Read more

मोदी सरकारच्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचे आज देशव्यापी भारत बंद आंदोलन

नवी दिल्ली ।मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. देशातील जवळपास 250 शेतकरी संघटना या विधेयकांच्या विरोधात आज रस्त्यावर उतरल्या आहेत. अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड … Read more