भाजप नेत्यांना साखर आयुक्तांचा दणका ; एफआरपी थकवल्याने कारखान्यांचे गाळप परवाने रोखले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आयकर विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात पुण्याच्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. राज्यातील 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकऱ्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. यामध्ये भाजपच्या … Read more

एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच आहे – हसन मुश्रीफ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी एफआरपीचा मुद्दा शेट्टी यांनी उचलू धरला आहे. त्यांच्यानंतर आता  ग्रामविकासमंत्री व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक हसन मुश्रीफ यांनी एफआरपी प्रशांवर विधान केले आहे. प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील 5 साखर कारखाने ब्लॅक लिस्टमध्ये : साजिद मुल्ला

Baliraja Sajid Mulla

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट यादीत समावेश आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी ब्लॅक लिस्ट यादी पाहून कारखान्यांना ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी केले आहे. साजिद मुल्ला म्हणाले, 2020-21 च्या गाळप हंगाममध्ये ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही अथवा एफआरपी … Read more

मालाची काटेमारी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कारखान्यावर कारवाई करणार – कृषिमंत्री दादा भुसे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची सध्या व्यापाऱ्यांकडून काटेमारी केली जात असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. तर एफआरपीचा प्रश्न आहे. याबाबत आज राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी काटेमारी करणाऱ्या व्यापारी व एफआरपी न देणारये कारखाने यांना इशारा दिला. “शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्यांच्या मालाची काटेमारी करणाऱ्या आणि एफआरपी थकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असून … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : माजी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरील चर्चेनंतर उंडाळकर गट अविनाश मोहिंतेसोबत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तिरंगी लढतीत कोणाला पाठिंबा द्यायचा यांचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय घेण्याअगोदर बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील बंगल्यावर खलबते झाली, अन् … Read more

साखर निर्यातीवर अनुदानाचा प्रस्ताव कमी केला, त्याचा काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । साखर उद्योगासाठी साखर निर्यातीवरील सबसिडीचा प्रस्ताव (Sugar Export) कमी करण्यात आला आहे. आज संध्याकाळी साखर निर्यातीवर देण्यात येणाऱ्या अनुदानावर बैठक होणार आहे. सीएनबीसी-आवाज यांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी साखर निर्यातीवर प्रतिकिलो 9.5 रुपये सबसिडी देण्याची मागणी होती. आता हे प्रति किलो 6 रुपये करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अन्न … Read more

या हंगामात साखर उद्योगाला निर्यातीवरील अनुदानाची आवश्यकता का आहे? यामुळे काय होईल

नवी दिल्ली । केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या घोषणेवर साखर उद्योगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार 2020-21 च्या साखरेच्या हंगामासाठी निर्यात अनुदान देण्याबाबत विचार करीत नाही आहे. अत्यधिक साठा झाल्यामुळे या उद्योगाने साखरेच्या किंमतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात साखरेच्या हंगामाच्या सुरूवातीस उद्योग शीट निश्चित करतो, ज्यामध्ये अपेक्षित आउटपुटसह … Read more

केंद्राने हक्काचे थकीत 1500 कोटी रुपये द्यावेत अन्यथा यंदा साखर कारखाने चालवणे कठीण- शंभुराज देसाई

सातारा । सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्र सरकारकडे कारखान्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 1500 कोटी एवढी थकीत रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळं ही रक्कम लवकरात लवकर कारखान्यांना द्यावी अशी विनंती देसाई यांनी केंद्राला केली. ”८० टक्के कारखान्यांनी … Read more

राज्यातील ३२ साखर कारखान्यांना मिळणार ३९१ कोटींची थकहमी 

sugar industry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या ऊस गाळप हंगामासाठी ३२ साखर कारखान्यांना अल्पमुदत कर्जास राज्य सरकारने थकहमी देण्याच निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत ३९१ कोटींची थकहमी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.  यंदा राज्यात उसाचे उत्पादन चांगले असल्याने कारखाने बंद राहिले तर शेतकऱ्यांचे पीक शेतात पडून व नंतर उभ्या ऊसाला  भरपाई  देण्याची वेळ सरकारवर येऊ … Read more

साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला – शरद पवार

पुणे : साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती घडून आली. त्यामुळे सध्या अडचणीत आलेला साखर उद्योग जगावा, वृद्धिंगत व्हावा व त्यायोगे ग्रामीण भागातील माझा शेतकरी सुखी-संपन्न व्हावा, यासाठी मी तत्परतेने प्रयत्न करेन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी व्यक्त केले. लोकसत्ता परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या साखर … Read more