अजित पवार महाराष्ट्राची वाट लावू नका; निलेश राणेंचा हल्लाबोल

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘ अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. याबरोबरच ते अर्थमंत्रीही आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. वाढत चाललेल्या कोरोनाला हाताळण्याचे नियोजन दर्जेदार करा पण नोकरी,धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असा माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी … Read more

महाविकास आघाडीत कुणीही मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये ; अजितदादांनी राऊतांना खडसावले

ajit pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना खडसावले आहे. महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं अजित पवार म्हणाले. हे तीन … Read more

शेतकऱ्यांना एफआरपी नाही, महावितरणचे पठाणी व्याज मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं – राजू शेट्टी आक्रमक

raju shetty

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे, त्यांच्या पिकांचे हजारो- कोटींचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळत नाही, उसाची एफआरपी जवळपास साडेतीन हजार कोटी थकित आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी सानुग्रह अनुदान ५० हजार रूपये दिले जाणार होते, ते अजून सरकारने दिलेले नाही. शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त असलेली कर्ज … Read more

Maharastra Budget 2021: आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद ; अजित पवारांची मोठी घोषणा

ajit dada 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, … Read more

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही काही कामाचे – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

राज्यात लवकरच प्राध्यापक भरती होणार! शिक्षण मंत्र्यांची माहिती

uday samant

मुंबई | राज्यामध्ये अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये एकूण 42 लाख विद्यार्थी असून, सध्या त्यांना अध्यापन करण्यासाठी केवळ साडेतीन लाख प्राध्यापक उपलब्ध आहेत. एकूण साडेपाच हजार महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्यामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. या संबंधात लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे … Read more

देशात महाराष्ट्राचा कारभार नंबर वन !! उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यामुळे देशभरातून बाळासाहेबांना मानवंदना देण्यात येत आहे .बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय राऊत म्हणाले, आज बाळासाहेबांचा … Read more

विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा ; नवणीत राणांचा महाविकास आघाडीला टोला

Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामकरणासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे भाजपकडून सरकारला कोंडीत पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा … Read more

तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ?? फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि … Read more

ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारला इशारा दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू त्यालाच आज मुख्यमंत्री उद्धव … Read more