…म्हणून उत्पल पर्रिकरांनी भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या पाठींब्याबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात उत्पल पर्रिरकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्ज भरल्यानंतर शिवसेनेकडून पर्रिरकरां विरोधातील उमेदवार अर्ज मागे घेण्यात आला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ मनोहर पर्रिकर यांचे … Read more

कराड पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे उच्च शिक्षण मंत्री अडकले ट्रॅफिकमध्ये

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आज दौऱ्यावेळी कराड पोलिसांच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभाराचा प्रत्यय आला. मंत्री उदय सामंत हे विद्यानगर ते कोल्हापूर नाका या मार्गावर जात असताना ट्रॅफिक पोलीसच नसल्याचे असल्याचे त्यांना दिसून आले‌. शहरात मंत्र्याचा ताफा जात असताना ट्रॅफिक पोलीस मात्र, सामान्य नागरिकांच्या वाहनांवर … Read more

ऑनलाईन परीक्षा संदर्भात उदय सामंत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले की,

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महाविद्यालयातील ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांसंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा या नाईलाजाने आपण घेत आहोत. कोरोनामुळे आपण ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केले. मात्र, आता विध्यार्थी उद्यापासून … Read more

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद; उदय सामंतांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच घोषणा केली आहे. “राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था दि. 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी … Read more

शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होणार?; उदय सामंत म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “आजच्या बैठकीत कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी “एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढविण्याचा निर्णय मान्य केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराप्रमाणे एसटी … Read more

विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा ही आमची भूमिका – गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चरचा करण्यात आल्यानंतर आज पुन्हा परिवहनमंत्री अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केवळ विलीनीकरण हा विषय मार्गी … Read more

राज्यातील प्राध्यापक भरतीबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना व लॉकडाऊनमुळे शिक्षण विभागाच्या अनेक पदांच्या भरती रखडलेल्या आहेत. त्याबाबत आता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने महत्वपूर्ण चर्चा केली जात आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली असून 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु तसेच … Read more

राणेंनी प्रहारची भाषा करू नये, आम्हीच त्यांच्यावर प्रहार करत आलोय; उदय सामंतांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद, असे राणेंनी म्हंटले होते. त्यांना शिवसेना नेते तथा उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय … Read more

आता विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार; आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली असल्याने राज्य सरकारच्या महाविद्यालयांना आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे महत्वाचे विधान केले आहे. यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण आपल्याला करावे लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे. आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी माद्यांशी संवाद … Read more