आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असे म्हणत राणेंनी हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई,राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत ‘भन्नाट’ डान्स; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाह सोमवारी 29 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी … Read more

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीने दोन वर्षे पूर्ण केलेली आहे. आमचे महाविकास आघाडीतील पक्षाशी काही वैर नाही. या आघाडी सरकारचे या दोन वर्षाचे वर्णन कमी … Read more

माझ्यासाठी सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची; ‘मन कि बात’मधून नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल तातडीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आज ‘मन कि बात’मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी मी आता सत्तेत असल्याचं मानत नाही. सत्ता ही सेवेसाठी असते. मी आज पण सत्तेत नाही, भविष्यातही सत्तेत जाऊ … Read more

आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही; प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा होता. बाकी कोणाचाही ठाकरी बाणा आम्ही मानत नाही. आता ठाकरी बाण्यात … Read more

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी चांगली, बोलणं कमी काम जास्त – नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “काही लोक प्रश्न विचारत आहेत कि दोन वर्षात काय केले. आम्ही काटकसरीचे धोरण … Read more

हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत; मोहन भागवत यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू असूच शकत नाहीत. भारत आणि हिंदूंना वेगळे केले जाऊ शकत नाही. त्यामुळे भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असे भागवत यांनी म्हंटले आहे. मध्य … Read more

कितीही संकटं येवोत, राज्य सरकार काम करीत राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. “राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू … Read more

महाविकास आघाडीचे सरकार इंग्रजांप्रमाणे पण आम्हीही लढा सुरूच ठेवणार ; गुणरत्न सदवर्ते यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले मात्र, काहींनी विलीनीकरणावर ठाम राहत संप सुरु ठेवला आहे. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “राज्यात काही ठिकाणी पोलिसांकडून तसेच आगारप्रमुखांकडून जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना कामावर रुजू होण्यास भाग … Read more

ठाकरे सरकारची कामगिरी नेमकी कशी? ; देवेंद्र फडणवीस म्हणतात कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकावर नेहमी या ना त्या कारणांनी निशा साधणारे भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार दोन वर्षे पूर्ण करीत असल्याबद्दल सरकारवर हल्लाबोल केला आहे. “नेमकी या राज्यातील सरकारची कामगिरीच काय आहे? की ज्यावर मी बोलू. जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन हे केले जाते. मात्र, सरकारची … Read more