परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत उद्या भूमिका जाहीर करणार – सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच याबाबत उद्या  सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार … Read more

कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर आझाद मैदानावर भूमिका स्पष्ट करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. “एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवा समाप्ती निर्णय मागे घेणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात पाच हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची घोषणा परब यांनी केली. यानंतर शेतकरी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी “एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढविण्याचा निर्णय मान्य केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराप्रमाणे एसटी … Read more

काँग्रेसचा स्वबळाचा नारा, काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडुका स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही काळात आता महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येणार आहेत. या निवडणुकीत आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार कि स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

विलिनीकरण हा विषय मार्गी लावावा ही आमची भूमिका – गोपीचंद पडळकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत चरचा करण्यात आल्यानंतर आज पुन्हा परिवहनमंत्री अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केवळ विलीनीकरण हा विषय मार्गी … Read more

लाज वाटली पाहिजे या सरकारला; एसटी कर्मचारी आंदोलनावरून चित्राताई वाघ यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “चौदा दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला. जे जुगार खेळले. त्यांनी आपल्या वचनाम्यात लिहले कि एसटीचे विलीनीकरण करू हे. काढा … Read more

किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट आरोप करण्यात आला. सोमय्यांच्या आरोपांनाही पवारांनी उत्तर दिले आहे. “काही लोकांना काहीही बोलण्याची सवय असते. त्यामुळे ती लोक अशा काही लोकांची नावे घेतात कि त्यामुळे ती पुन्हा चर्चेत येतात. अशा प्रकारचा काहीही … Read more

जरंडेश्वर सारखाच जालना सहकारी कारखान्यात घोटाळा, पवारांच्या आग्रहानेच रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्यांकडून कारखान्यासंदर्भात माहिती काढून घोटाळे उघडकीस आणले जात आहे. दरम्यान ते जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळा बाहेर काढत असून कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार … Read more

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल; कारण गुलदस्त्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज … Read more

59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे…; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. आज भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढला जात नसल्याने आता 58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांवर 59 वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मराठा बांधवानी या … Read more