‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

‘रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होणार’, निवड समितीच्या माजी अध्यक्षांनी केला दावा

Rohit and Virat

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कर्णधार होईल,असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. रोहित शर्माला टीम इंडियाच्या वन-डे आणि टी-20 टीमचा कॅप्टन करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली होती. रोहितला आता कॅप्टन करण्याची वेळ आली … Read more

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more

खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडने दिला ‘हा’ सल्ला पृथ्वी शॉने केला खुलासा

rahul dravid and prithvi shaw

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मागच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने जोरदार पुनरागमन करत विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन … Read more

‘त्या’ मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने दिली ‘हि’ मजेशीर प्रतिक्रिया

Aditya Tare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सात वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल स्पर्धेत एक जबरदस्त लढत झाली होती. तो सामना जिंकून मुंबईने ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला होता. त्या सामन्याची आठवण करुन देत मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला राजस्थान रॉयल्सने मजेशीर उत्तर दिले आहे. मुंबईने त्या … Read more

19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात आयपीएलचे सामने, ऑक्टोबर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार फायनल

ipl trophy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामधून स्थगित करण्यात आली. यानंतर आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उर्वरित आयपीएल घेण्यात येणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवण्यात येणार आहे. यामध्ये 10 डबल हेडर सामन्यांचा समावेश … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू मानसिक दृष्ट्या अडचणीत,कोचने केला मोठा दावा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल याची दोन्ही टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मागचे वर्ष मयंक अग्रवालसाठी खूप निराशाजनक गेले आहे. यामुळे टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये मयंकला जागा मिळणे कठीण … Read more

न्यूझीलंडला कोहली, रोहित, पुजारापेक्षा ‘या’ खेळाडूची वाटते भीती

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्याअगोदर न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेंसन यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना जेव्हा टीम इंडियाचा कोणता खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल? असा प्रश्न तेव्हा त्यांनी विराट कोहली, … Read more

टीम इंडियाला ‘या’ गोष्टीचा होणार मोठा फायदा, न्यूझीलंडच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची कबुली

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्याच्या १८ जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. टीम इंडियाला आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याचा फायदा न्यूझीलंडचा दिग्ग्ज अनुभवी बॅट्समन रॉस टेलर याने व्यक्त केला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यामुळे विराट कोहलीच्या टीमला इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. असे मत रॉस टेलरने … Read more