आयपीएल विजेता ‘हा’ कर्णधारच कोणत्याही स्टार खेळाडूविना संघाला बनवू शकतो चॅम्पियन: युसुफ पठाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणने इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राशी निगडित काही आठवणी आपल्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रात शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स चॅम्पियन बनला होता. पहिला हंगाम आठवताना युसुफ पठाण म्हणाला … Read more

वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्यात झालेल्या वादग्रस्त पराभवावर विल्यमसनने सोडले मौन म्हणाला,”ही अशी गोष्ट आहे कि…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरात सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन बंद झालेले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरातच बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.यावेळी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन जे आता आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळत आहेत,त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे लाईव्ह चॅटद्वारे एकमेकांशी संवाद साधला. ज्यामध्ये विल्यमसनने सांगितले की … Read more

सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमधील ‘या’ ५ खेळाडूंना म्हंटले आपले सर्वात आवडते अष्टपैलू खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्या पहिल्या पाच दिग्गज खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत ज्यांना तो आपले आवडते अष्टपैलू मानतो. “मी जगातील पाच अव्वल अष्टपैलू खेळाडूंकडे पाहत मोठा झालो आहे.त्यापैकी एक असलेले कपिल देव यांच्याबरोबर सुद्धा मी खेळलो आहे.दुसरे म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी पहिल्यांदा परदेशात खेळलो आणि मी इम्रान खान विरूद्धही … Read more

यामुळेच ऑस्ट्रेलियन खेळाडू फिरतात कोहली आणि साथीदारांच्या मागेपुढे- क्लार्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने असा दावा केला आहे की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमध्ये दम देणारा करार टिकवून ठेवण्यासाठी इतके हताश झाले आहेत की विशिष्ट काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्यास त्यांना भीती वाटते आणि त्याऐवजी ते त्यांची चाटूगिरी करतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही … Read more

बाद होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्टीव्ह स्मिथ वापरतो विचित्र स्टांस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियन रनमशीन स्टीव्ह स्मिथने आपल्या आउट होण्यापासून वाचण्यासाठी सहसा ऑफ स्टम्पच्या लाईनमध्ये किंवा बाहेर उभे राहत असल्याचे उघड केले आहे. जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज स्मिथने आतापर्यंत ७३ कसोटी सामन्यात ७२२७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर ४१६२ एकदिवसीय धावादेखील नोंदविण्यात आल्या आहेत. त्याचे फलंदाजीचे तंत्र अपारंपरिक आहे, जे बहुतेकांना समजण्यास … Read more

आधी देश, नंतर IPL चा विचार करु! रोहितचा चहलला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. जगातील सर्वात मोठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारताचा विचार करता भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा स्पर्धा आयपीएल येत्या २९ मार्चपासून सुरु होणारी होती. मात्र, करोनाच्या संकटामुळं बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाला … Read more

धोनीला खेळताना पहायला आवडेल, पण…सुनील गावस्करांचा सूचक ईशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी, आयपीएलमधून पदार्पण करत पुन्हा … Read more

करोनामुळे IPL स्पर्धेवर विरजण; स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट चाहते क्रिकेटचं महाकुंभ मानल्या जाणाऱ्या आयपीएल  स्पर्धेची उत्सुकतेनं पाहत असतात. मात्र, यंदाच्या हंगामात क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएएलच्या १३व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. चीननंतर अनेक देशांना कोरोना व्हायरस ने विळखा घातल्यानंतर ऑलम्पिक बरोबरच … Read more

यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ नवीन नियमाने सामन्यांचे निकाल बदलणार?

इंडियन प्रिमियर लीग २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात बीसीसीआयने एक मोठा बदल केला आहे. काल आयपीएलच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ठरलं! IPL 2020 ची फायनल मुंबईतच, या दिवशी होणार अंतिम सामना

यंदा आयपीएल स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामासंदर्भात आज झालेल्या गव्हर्निग काऊसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. IPL 2020 मध्येकेवळ ५ दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल.