टीम इंडियाचा प्रशिक्षक बनायला आवडेल-शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशां दरम्यान क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये.अशा परिस्थितीत केवळ आयसीसीच्या स्पर्धेतच हे दोन्हीही संघ एकमेकांविरूद्ध खेळताना दिसतात.मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध मालिका खेळवण्याची अनेकदा मागणी केली आहे,परंतु त्यांच्या या मागणीला बीसीसीआय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय सहमती देणार नाही. अलीकडेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने … Read more

जेव्हा सौरव गांगुलीने ‘या’ कर्णधाराला मैदानातच चिटिंग करताना पकडले;जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणताही खेळ वादाशिवाय अपूर्ण आहे.क्रिकेटच्या क्षेत्रातही बर्‍याचदा वादांची मालिका चालूच असते.२१ वर्षांपूर्वी जेव्हा आयसीसी क्रिकेट विश्वचषक इंग्लंडच्या भूमीवर खेळला जात होता आणि भारत-दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने होते तेव्हा या सामन्यातही असेच काहीतरी घडले होते, ज्याने कोट्यावधी चाहतेच नव्हे तर सर्व खेळाडू आणि संघांच्या पायाखालची जमीन सरकवली. हे काम त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी … Read more

टी -२० वर्ल्ड कप कोरोनाव्हायरसमुळे पुढे ढकलला जाणार ? आयसीसीने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या कहराने संपूर्ण क्रीडा जगात शांत झाले आहे, त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० वर्ल्ड कपचे आयोजनही धोक्यात आले आहे. क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये अशी बातमी आहे की ज्या प्रकारे हा साथीचा रोग जगभर पसरत आहे,त्यामुळे असे दिसते आहे की ही स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात येईल,परंतु आता आयसीसीने यावर निवेदन जरी करून सर्व … Read more

बॉल टॅम्परिंग टेस्टचे पंच इयान गुल्डचा मोठा खुलासा,म्हणाले’ऑस्ट्रेलिया नियंत्रणाबाहेर होता’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसीचे माजी एलिट पॅनेल अंपायर आणि प्रसिद्ध केपटाऊन टेस्टचे टीवी अंपायर इयान गुल्ड यांनी म्हटले आहे की, बॉल टॅम्परिंग प्रकरनाच्या दोन ते तीन वर्षे आधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नियंत्रणातून बाहेर गेले होते आणि अगदी सरासरी व्यक्तीप्रमाणे वागू लागले होते. गेल्या वर्षी विश्वचषकानंतर निवृत्त झालेल्या गुल्डने टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर मैदानावरील पंचांना सांगितले होते की … Read more

‘ICC’ने भारतीय संघाला ठोठावला दंड; हे आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३४७ धावा करून देखील भारताचा ४ विकेटनी पराभव झाला. दरम्यान, या पराभवाबरोबरच भारतीय संघाला आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. … Read more

क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त नियमात ‘आयसीसी’ ने केला बदल

गेल्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत विजय मिळवला होता. पण इंग्लंडचा हा विजय वादग्रस्त ठरला होता तो आयसीसीच्या एका नियमामुळे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना जेव्हा टाय झाला तेव्हा सामना सुपर ओव्हरमध्ये केला. दोन्ही संघांनी सुपर ओव्हरमध्ये देखली समान धावा केल्या. पण इंग्लंड संघाने सर्वाधिक चौकर मारल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला होता. पण त्यांना आयसीसीच्या नियमामुळे विजेतेपद मिळाले नाही. अंतिम सामन्यातील या निकालावर आजी-माजी क्रिकेटपटूंसह सामन्या चाहत्यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती. आता या वादग्रस्त नियमात आयसीसीने बदल केला आहे.