उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही काही कामाचे – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

..तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय का?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नितेश राणे आक्रमक

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा भाजप कडून राज्यातील ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता। भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर … Read more

इतका इगो असेलेलं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिलं नाही ; फडणवीसांचा घणाघात

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची विमानप्रवास परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून ठाकरे सरकार वर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं अस म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे … Read more

राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार ; राज्यपालांच्या विमानप्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. … Read more

पाथरी साईमंदीर विकास आराखडा ; साईबाबा विकास योजनेंतर्गत भूसंपादनासाठी जमीन मोजण्याचे काम सुरू .

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणीतील पाथरी येथील संत साईबाबा मंदिर परिसर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन तसेच विविध विकासकामांसाठी रस्ते रुंदीकरण व जमीन संपादनाची वास्तविक मोजणी चा शुभारंभ आज आमदार व श्रीसाई मंदिर विकास कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पाथरी येथे साई मंदिरच्या विकासासाठी १९८ कोटी रुपये दिले आहेत. … Read more

मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलीवरील शेराच बदलला ; मंत्रालयातील घटनेने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ; विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होत का ??? त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा संतप्त सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला … Read more

सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना त्यांनी सरकारच्या … Read more

मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही ?? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा … Read more

गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले ;पण….राज्यपाल-ठाकरे वादात कंगनाची उडी

kangana and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. बार सुरू झाले, हॉटेल सुरू झाले मग देवच कुलूपबंद का ?? असा सवाल राज्यपालांनी ठाकरे सरकारला विचारला होता. भाजपने मंदिरांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना राज्यव्यापी आंदोलन पुकारलं … Read more