बॅटिंगचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची धोनीने केली बोलती बंद, म्हणाला…

Mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे एमएस धोनी खूप लोकप्रिय झाला … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more

खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडने दिला ‘हा’ सल्ला पृथ्वी शॉने केला खुलासा

rahul dravid and prithvi shaw

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मागच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने जोरदार पुनरागमन करत विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन … Read more

बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली … Read more

आयपीएल स्थगित झाली नसती तरी सोडून गेलो असतो, चहलने केला मोठा खुलासा

yujvendra Chahal

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चहलने आयपीएल संदर्भात मोठा खुलासा केला आहे. जर आयपीएल स्थगित झाली नसती, तरी आपण स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून निघून जाणार होतो, असा खुलासा युझवेंद्र चहलने केला आहे. चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आयपीएल सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला होता. 3 मे रोजी चहलच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान चहलची … Read more

श्रीलंका दौऱ्यामध्ये ‘हा’ खेळाडू असावा टीमचा कर्णधार दीपक चहरने व्यक्त केली इच्छा

Deepak Chahar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचदरम्यान युवा खेळाडूंची एक टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा या टीमचा कर्णधार कोण असणार यावर चुरस निर्माण झाली आहे. कर्णधारच्या शर्यतीत शिखर धवन,श्रेयस अय्यर,हार्दिक पांड्या,भुवनेश्वर कुमार यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये आता टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर याने … Read more

‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व, या 2 भावांच्या जोडीला मिळणार संधी!

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचची सिरीज खेळणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या … Read more

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more