आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही; संजय राऊतांनी हाणला भाजपाला टोला

मुंबई । ‘मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं. ‘देशात गृहयुद्ध … Read more

प्रत्येकवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून भाजपने स्वतःच्या सुटकेस भरल्या- प्रियांका गांधी

नवी दिल्ली ।  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने निचांकी स्तर गाठला आहे. अशा वेळी मोदी सरकारनं इंधनवर उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर कडाडून … Read more

मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय; सोनिया गांधी यांचा प्रश्न

नवी दिल्ली । १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. After May 17th, what? … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more

लॉकडाऊन ठीक आहे पण पुढे काय? सोनिया गांधींची मोदी सरकारच्या धोरणावर टीका

नवी दिल्ली । कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची पुढील रणनीती काय आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.या बैठकीला माजी पंतप्रधान … Read more

मोदींनी IFSC केंद्र गुजरातला नेलं तेव्हा फडणवीसांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । ”२०१४ साली नरेंद्र मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले होते. ३० वर्षानंतर प्रथमच एका माणसाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यांचा करारी बाणा, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मोदींनी अध्यादेश काढला की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार. … Read more

मोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ !!

अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.

सोनिया गांधींची घोषणा! काँग्रेस उचलणार मजुरांचा तिकीट खर्च

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशात विविध भागांत लाखो मजूर अडकून पडले. लॉकदौंमुळे काम बंद आणि घरी जाण्यासाठी कुठलंही प्रवासाचं साधन नाही. अशा कात्रीत अडकलेल्या मजुरांसाठी आता 40 दिवसांनी विशेष रेल्वेची व्यवस्था केंद्राकडून करण्यात आली. मात्र, आधीच लॉकडाऊनचे चटके सोसत असलेल्या या मजुरांना ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वेचा खर्च भरावा, असे … Read more

शरद पवांरांचे पंतप्रधान मोदींना पत्र; IFSC सेंटर महाराष्ट्रातू गुजरातला हलवण्यावर म्हणाले…

मुंबई | केंद्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) प्राधिकरण मुंबईऐवजी गांधीनगर, गुजरात येथे स्थापन करण्यासंबंधी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे पवार यांनी IFSC बाबत लक्ष वेधून चिंता व्यक्त केली आहे. गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांकडून महाराष्ट्राचं खच्चीकरण?मुंबईचं IFSC सेंटर गांधीनगरला हलवणारवाचा … Read more

केंद्र सरकार मोठं पॅकेज जाहीर करणार? मोदी, शाह आणि सीतारामन यांच्यात बैठक

नवी दिल्ली । कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच दुसरं प्रोत्साहनपर पॅकेज अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची याबाबत बैठकही झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि … Read more