फडणवीसांच्या काळात जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंगांनी कबुली द्यावी; तरच ते प्रामाणिक
मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनुवारी घडली. प्रथमच एका पोलिस अधिकार्यांने खुद्द गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये जमा करायचे टर्गेट दिल्याचा खुलासा केल्याने खळबळ उडाली. यावरुन आता सत्ताधारी अन् विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीसांच्या काळात जी वसुली … Read more