माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला आणखी एक धक्का!!

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव  पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. … Read more

पुलवामा हल्ल्याच्या विधानावरून आशिष शेलारांची पवारांवर टीका

मुंबई प्रतिनिधी |  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईमधील सभेत कलम 370 च्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा … Read more

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची त्यांच्या पक्षांतरावर सूडकून टीका

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतरावर सडकून टीका केली आहे. पूर्वी बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा राजा होता आणि आज टीव्हीवर पाहिलं कोणी कोणाला पगडी घातली ते असे म्हणून शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र टीका करताना पवारांनी उद्यनराजेंचे नाव उच्चारले नाही. शिवेंद्रराजेंच्या पाठोपाठ उदयनराजेंनी देखील भाजप … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : पुण्यातील आठ जागांची काँग्रेस राष्ट्रवादीत अशी झाली वाटणी

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुण्याचे जागांचे वाटप जाहीर केले आहे. पुण्यात कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि कोणत्या मतदारसंघात काँग्रेस लढणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसमोर निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असून गतवेळी पुण्याच्या आठी जागी जिंकलेल्या भाजपला पराभूत करणे राष्ट्रवादी … Read more

युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून काल निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. २१ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडून २४ ऑक्टोंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच एका मराठी वृत्तवाहिनीने निवडणुकीचा निकाल कसा असेल याचा सर्व्हे प्रदर्शित केला आहे. गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान … Read more

गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान हाणामारी

अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप -शिवसेनेत प्रवेश केला . त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे . राष्ट्रवादीतील पडझडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नगर जिल्ह्य़ातही पक्षाची पडझड झाल्याने पवारांच्या दौऱ्याला महत्त्व होते. मात्र … Read more

या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी चाचपणी

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवायचं पक्क केल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. शिवसेनेशी युती झाल्यास ते ‘कोल्हापूर उत्तर’मधून जनतेचा कौल आजमावतील आणि युती न झाल्यास राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला त्यांची पसंती राहील, असे बोलले जात आहे. ही ‘आचार संहिता’ मजी काय असतंय रं लका? भाजप शिवसेना युतीचा जागावाटपाचा … Read more

युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार … Read more

पुलवामा सारखी घटना घडली नाही तर राज्यात सत्ता बदल निश्चित आहे : शरद पवार

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत केले आहे. राज्यातील जनता सरकारच्या धोरणावर नाखूष आहे. हा रोष मतदानांतून बाहेर येणार आहे. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणूक होण्याआधी देखील मोदींच्या विरोधात वातावरण होते. केंद्र सरकारच्या धोरणावर लोक नाराज होते. … Read more

निवडणुकीचे बिगुल वाचाताच पवारांचे भावनिक ट्विट ; म्हणाले मला काहीच नको

पुणे प्रतिनिधी |  निवडणुकी आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच शरद पवार यांनी ट्विटरवर भावनिक ट्विट केले आहे. या महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे. मला आता काहीच नको आहे असे त्या ट्विटमध्ये पवार म्हणाले आहेत. “या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले … Read more