जगात हे १५ देश आहेत कोरोना व्हायरस फ्री..

वृत्तसंस्था । संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचे हे जीवघेणं लोण चीनच्या वुहान प्रांतांमधून संपूर्ण जगात पसरलं. काय अमेरिका, काय ब्रिटन अशा बलाढ्य देशांना कोरोनाने जबरदस्त तडाखा दिला. इटली, स्पेन, फ्रांस हे युरोपातील देश कोरोनाच्या संकटात कोसळले. युरोपात सर्वात जास्त जीवितहानी याच देशात झाली आहे. आतापर्यंत जगभरात २० लाखहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. … Read more

कोण होता कोरोनाचा पहिला रुग्ण, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरातील १९लाखाहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेतच ५ लाखाहून अधिक लोक संसर्गित आहेत. त्याच वेळी, चीनमधून हा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली येथे ८२,२४९ लोक या विषाणूला बळी पडले आहेत.हे संक्रमण चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सुरू झाले. असे म्हणतात … Read more

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ८०१वर

मुंबई । महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ६८४ इतकी होती मात्र यात आणखी भर पडून ही संख्या २ हजार ८०१वर जाऊन पोहोचली आहे. काल रात्रीपासून ११७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या १२ तासात नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ६६, पुण्यातील ४४, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी … Read more

जगाला हादरा देणाऱ्या आजाराविरुद्ध जागतिक राजकारण्यांनी एकत्र येणं जास्त गरजेचं..!!

जागतिक व्यवस्था, तिच्या शक्तीचे संतुलन, राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पना, आणि जागतिकीकरणाचे भविष्य अशा अनेक गोष्टींमध्ये बदल होईल ही शक्यता आता सत्यात येईल. 

कोरोना आणि गरिबीमध्ये उध्वस्त होत चाललेली बांगलादेशी जनता

संचारबंदीचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, अनेक लोक मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा आता उपाशी झोपत आहेत. सामाजिक अलगाव एक चैन आहे, जी प्रत्येकजण करू शकत नाही. संचारबंदी रेंगाळली तर कदाचित हुसेन यांना त्यांच्या शेजारच्या देशात काम शोधण्यासाठी जबरदस्ती बाहेर पाठवले जाईल.

भारताला गरज अधिक तपासण्यांची..!! संचारबंदी हा दिलासा देणारा तात्पुरता इलाज – आशिष झा

आपण जर अचूक ठिकाणी अगोदर पुरेशा चाचण्या केल्या नाहीत, तर यातून बाहेर पडण्यासाठीची कोणतीही रणनीती निष्फळच आहे. हे सांगत असताना त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारतात सध्या जेवढी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे, त्यापेक्षा ती निश्चित अधिक आहे. आणि हे केवळ तपासणी करुनच समजू शकतं.

घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट

कोरोनाशी लढा चालू असताना या आजारातून बाहेर पडलेल्या लोकांना, सोबतच आजाराची भीती बाळगलेल्या लोकांना मानसिकदृष्ट्या खंबीर रहायला मदत करणं फार गरजेचं आहे. एक सुजाण आणि संवेदनशील भारतीय नागरिक म्हणून तुम्ही हे समजून घ्याल ही आशा नक्कीच आहे.

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

वृत्तसंस्था । भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली होती. देशातील कोरोनाबाधितांचा वाढलेला आकडा चिंता वाढवणारा असून एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे संपूर्ण देशात गेल्या २४ तासांमध्ये ५०५ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, … Read more

धक्कादायक! देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण एकट्या मुंबईत

मुंबई । देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. तर राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी निम्मे मुंबईतील आहेत. त्यामुळं मुंबईच्या पर्यायानं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहोचला असून त्यापैकी ४३३ कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील वरळी, धारावी, जोगेश्वरी, ग्रॅण्ट रोड ही ठिकाण कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. आजच्या दिवसातील सर्वात गंभीर … Read more

कोरोनामुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं हेच मोठं आव्हान- अजित पवार

मुंबई । आजच्या घडीला कोरोनाच्या संकटावर मात आणि लॉकडाऊननं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी … Read more