बीसीसीआयला धक्का!! भारतात नव्हे तर आता ‘या’ देशात होणार T-20 वर्ल्डकप

t 20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने क्रिकेट T-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतातील करोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. … Read more

‘तो’ निर्णय बदलण्याची होती संधी; पराभवानंतरही विराट कोहलीला पश्चाताप नाही

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – न्यूझीलंडने आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीने न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी … Read more

…त्या दिवशी निवृत्ती घेईन, आर.अश्विनचे मोठे वक्तव्य

R Ashwin

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात … Read more

T20 World Cup: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत, लवकरच होऊ शकेल मोठी घोषणा

Saurabh Ganguly

मुंबई । ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप प्रस्तावित आहे. पण कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर शंका आहे. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांव्यतिरिक्त BCCI युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकते. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई गाठली आहे. आता लवकरच वर्ल्ड कप आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल. यावर … Read more

WTCसाठी ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा

Virat Wiilamson

दुबई : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या टेस्टसाठी आयसीसीने अनेक नियम बनवले आहेत. यामध्ये ही टेस्ट टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही संघाना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच फायनलसाठी … Read more

फिक्सिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शाकीब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Shakib Al Hasan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अगोदर मॅच फिक्सिंगप्रकरणी बुकींनी संपर्क केल्याची माहिती शाकीबने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली होती. आता शाकीब बायो-बबलचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती … Read more

देशाबाहेर टी -20 विश्वचषक आयोजित करण्यास BCCI चा कोणताही आक्षेप नाही, ICC ला दिली माहिती

BCCI

नवी दिल्ली । बीसीसीआयला टी -20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करावी लागेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीला कळवले आहे की,जर स्पर्धा देशाबाहेर कोरोना दरम्यान हलविण्यात आली तर त्यात कोणतीही अडचण नाही, जर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार राहिला असेल तर. 1 जून रोजी आयसीसीच्या बैठकीत … Read more

प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

icc

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या साथीमुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा रद्द तात्पुरती करण्यात आली आणि आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान क्रिकेट जगतातील आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी २०२७ सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा ही 14 संघासह खेळवण्याचा विचार आयसीसी … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more