बीसीसीआयला धक्का!! भारतात नव्हे तर आता ‘या’ देशात होणार T-20 वर्ल्डकप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने क्रिकेट T-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील करोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. … Read more