चक्रीवादळांच्या तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत, मोठे नुकसान
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तौक्ते चक्री वादळामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. चक्री वादळांमुळे महाबळेश्वर तालुक्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, प्रतापगड येथील घरांचे छप्पर उडणे, अंगणवाडी शाळांचे इमारतींचे नुकसान, पाणी पुरवठा बंद पडणे, वीज गायब होणे, नदीनाल्यांना अचानक पूर येणे, गुरांचे गोठे, … Read more