सबका साथ, सबका विकास वाजपेयींनाच शोभा देतं; राऊतांचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा काल तिसरा दिवस पार पडला. दरम्यान अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे केंद्रात मोदी सरकारविरोधात विरोधकांकडून निशाणा सर्वज्ञात आला. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सबका साथ, सबका विकास हे वाजपेयींनाच शोभा देतं असे म्हणत राऊतांनी … Read more

भास्कर जाधव आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा सोंगाड्या होईल; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आज विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. जाधव यांनी केलेल्या नक्कलीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. काल तो राष्ट्रवादीचा … Read more

मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांनी मागितली माफी; फडणवीसांचे ‘हे’ चॅलेंजही स्वीकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागत वादावर पडदा टाकला. भास्कर जाधव म्हणाले, माझ्या … Read more

भास्करराव जाधवांकडून पंतप्रधान मोदींची नक्कल; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी वीज कनेक्शन तोडण्यावरून व वीज बिल माफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्याना धारेवर धरले. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी शंभर वेळा बोलले कि … Read more

मोदींनी तरी शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली नितीन राऊत म्हणाले कि … Read more

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधून संपूर्ण जगभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतातही हातपाय पसरले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सावधगिरीचा इशारा म्हणून राज्यांना पत्र लिहिलं असून काही सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना चाचण्या … Read more

आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार; केंद्र सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. “लखीमपूर खिरीची लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई अजूनही सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिले आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट … Read more

केंद्राचा यामागे कुठलातरी कुटील डाव; विनायक राऊतांचा भाजपवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानकार्डला आधारकार्ड लिंक मंजूर करण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मंजूर झाला आहे. मात्र, मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास आमचा विरोध आहे. या निर्णयामागे केंद्राचा कुठलातरी कुटील डाव … Read more

केंद्र सरकारची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भूमिका ढोंगी; संजय राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमधील बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरातून त्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्रातील भाजपच्या संवेदनशील नेत्यांनी काही भाष्य केले नाही. लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपने तांडव केले … Read more

पंतप्रधान मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा; भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव केला आहे. भूतानने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘नगादा पेल गी खोर्लो’ने पंतप्रधान मोदींचा सन्मान केला आहे. भूतानचे राजे आणि देशाचे शासक जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट करत घोषणा करण्यात आली आहे. … Read more