गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. आम … Read more

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर … Read more

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार”; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता लक्षात घेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम प्रमुख तथा हैद्राबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार” अशी टीका करीत ओवेसी … Read more

लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागलीय; मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे येथील एका कार्यक्रम प्रसंगी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. “हल्लीच्या काळात राजकारण केले जात आहे. मात्र आजच्या राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे … Read more

कदमांनीच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली बॉम्ब लावला हे सिद्ध; राणेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाची माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क चर्चा होऊ लागल्या आहेत. याबाबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. शिवसेनेला अस्थिर करण्यासाठी त्यांनी एकही संधी सोडली नाही शेवटी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीखाली … Read more

पोट निवडणुकीत ममता बॅनर्जींच जिंकणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षात जोरात लढत होत आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथील निवडणुकीत ममता बॅनर्जीं यांच्या विजयाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. “ममतांना हरवण्यासाठी भाजपने 80 नेत्यांना मैदानात उतरवलं असलं तरीही ममता बॅनर्जी रेकॉर्ड … Read more

ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय; छगन भुजबळांचे महत्वपूर्ण विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणावरून ओबीसी नेत्याकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. दरम्यान आज धुळे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आरोप केला. आजही ओबीसींची लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय. कारण देशात अजूनही मनुवादी प्रवृत्ती जिवंत आहे. … Read more

ऑक्सिजनची नागरिकांना आवश्यकता भासूच नये – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

औरंगाबाद | कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. यासाठी सर्वांनी जबाबदारीने या संकटापासून वाचण्यासाठी सातत्याने मास्कचा वापर, गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) याचे पालन करणे आवश्यक आहे. मेल्ट्रॉन येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे (पीएसए प्लांट) आज लोकार्पण झाले. तरी या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या ऑक्स‍िजनची अधिक आवश्यकता भासू नये, अशी इच्छा पर्यटन, पर्यावरण आण‍ि राजश‍िष्टाचार मंत्री आदित्य … Read more

राजीव गांधी यांच्या नावाने आयटी क्षेत्रासाठी नवीन पुरस्कार; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज राज्य सरकारच्यावतीने नव्याने राजीव गांधी पुरस्काराची घोषणा करण्यात आली.आयटी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी … Read more

राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, तो पक्ष संपतो; राऊत-गांधी भेटीवर राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेट झाली होती. यावेळी दोघांच्यामध्ये राजकीय चर्चाही झाली. यावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाबाबत बसुल्ताना राणे यांनी म्हंटल आहे की, काँग्रेस , शिवसेना हा पक्ष आता संपत चालला आहे. यातील राहुल गांधी … Read more