… तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा केंद्राला इशारा

कोल्हापूर । केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत … Read more

‘मुख्यमंत्री नुसते आले आणि बघून गेले’, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींची टीका

सोलापूर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली. मुख्यमंत्री आले आणि बघून गेले. मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं असं मत राजू शेट्टी यांनी मांडलं. याविषयी बऱ्याचं शेतकऱ्यांनी … Read more

‘हॅलो कृषी’ या शेतीविषयक वेबपोर्टलचा लोकार्पण सोहळा राजू शेट्टींच्या हस्ते संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतीविषयक प्रश्नांच्या बातमीदारीसाठी ‘हॅलो कृषी’ या नवीन वेबपोर्टलचं लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या लोकार्पण सोहळ्याला डेलीहंट माध्यम समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र मुंजाळ यांचीही उपस्थिती होती. ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांनी करायचं काय? या विषयावर राजू … Read more

राज्य सरकाने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे! अन्यथा आमची जनावर संभाळावीत- राजू शेट्टी

कोल्हापूर । दुधाला अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या शिवारातून आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकारने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे अन्यथा आमची जनावर संभाळावीत, असा इशाराचं त्यांनी दिला आहे. अनुदान तातडीने … Read more

राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस; गावात जसा सोडलेला वळू असतो तसा – सदाभाऊ खोत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस असून, गावात जसा सोडलेला वळू असतो तसा, राजू शेट्टी हा वळू रेडा आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यातील झरे येथे सदाभाऊ हे बोलत होते. राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. बारामतीला राजू शेट्टी हे पाय चाटायला … Read more

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत; चंद्रकांतदादांचा राजू शेट्टींना टोला

मुंबई । शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली आहे. राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्याच धर्तीवर राजू शेट्टी यांच्याकडून मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर तोफ डागली. राज्यात सध्या दुधाला … Read more

राजू शेट्टींनी स्वीकारली शरद पवारांची ऑफर; राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार कळवला आहे. शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी … Read more

राजू शेट्टींना राष्ट्रवादीने दिली विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

कोल्हापूर । राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिली असल्याचे समजत आहे. जयंत पाटील … Read more

१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी … Read more

राजू शेट्टींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उच्च शिक्षित तरुणीनं घेतला शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय

सांगली प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या पोरींनो शेतकरी नवरा नको! असं म्हणू नका. शेती तोट्याची आणि बेभरवशाची असली तरी सुध्दा हे आव्हान आपण स्वीकारु आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करूया. या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेट्टी यांच्या आवाहनाला वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथील उच्यशिक्षित शिवलीला शिवाजी सुर्यवंशी या तरुणीने प्रतिसाद देत शेतकरी तरुणाशी … Read more