दानवेंच्या विधानाची दखल घेत केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करावा,” संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं केलं होत, त्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या … Read more

दानवेंना घरात घुसून मारायची वेळ आलीय – बच्चू कडू कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले असून शेतकरी आक्रमक झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांबद्दल अस वक्तव्य करणाऱ्या दानवेंना … Read more

रावसाहेब दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार हे माहितीचं नव्हतं! सरकार स्थापनेच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला

मुंबई । राज्यात येत्या दोन-तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार येईल, असं भाकीत या भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केलं होतं. त्यांच्या या भाकिताची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी टर उडवली आहे. दानवे हे ज्योतिष शास्त्राचे जाणकार असल्याचा आणि उद्याचे चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण मला माहीत नव्हता, असा चिमटा शरद पवार … Read more

‘ईडी’चा छापा हा कुणाच्याही घरावर पडू शकतो अगदी माझ्याही; रावसाहेब दानवेंनी सेनेचे आरोप धुडकावले

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. सदर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. … Read more

स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल … Read more

३ महिन्यात ठाकरे सरकार पडेल अन भाजप सरकार येईल, कसं येईल तेही सांगेल; दानवेंचा ‘वेट अँड वॉच’ इशारा

परभणी । ”येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो,” अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त ते परभणीत बोलत होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ ३ वेळेस भाजपकडे होता, पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर तो … Read more

‘एकट्या देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष चालत नाही, तर….’ – रावसाहेब दानवे

औरंगाबाद । भाजपला राम-राम ठोकताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. सध्या भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरु आहे आणि एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपमध्ये कुठलाही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. भाजपमध्ये सामूहिकरित्या निर्णय घेण्याची पद्धत आहे. … Read more

‘वाजपेयी-अडवाणी नसतानाही पक्ष थांबला नाही; नाथाभाऊ जाण्यानेही भाजप थांबणार नाही’- रावसाहेब दानवे

औरंगाबाद । भाजपचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपचं काय होणार, असा प्रश्न आम्हाला त्यावेळी पडायचा. परंतु, आज त्यांच्या नसण्याने पक्ष थांबलेला नाही. त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांच्या जाण्यानेही महाराष्ट्रात भाजप पक्ष थांबणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले. निसर्गाला पोकळी मान्य नसते. गावागावांमध्ये आणि प्रत्येक बुथवर भाजपचे कार्यकर्ते आहेत. … Read more

आता बदलला गेला 65 वर्षांपूर्वीचा जीवनावश्यक वस्तू कायदा; यापुढे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये मसूर आणि बटाटे, कांदे नसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या … Read more

हर्षवर्धन जाधवांची राजकारणातून अचानक निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी । माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करून जाधव यांनी याबाबत माहिती दिली आहे. हर्षवर्धन यांनी अचानक राजकीय सन्यास घेतल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माझी पत्नी इथून पुढे माझी राजकीय वारसदार असेल असं जाधव यांनी व्हिडिओध्ये सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव दोन … Read more