उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा फैसला आता मुंबई हायकोर्टात; याचिका दाखल

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असतानाच याप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत आहेत. भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक मागील २० दिवसांपासून हा विलंब केला जात … Read more

म्हणून उद्धव ठाकरेंनी केला थेट मोदींना फोन म्हणाले, जरा समजावा..

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राज्यपालांकडून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती … Read more

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मैदानात; राज्यपालांची घेतली भेट

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी कुठलीही निर्णय घेतला नाही. जवळपास दीड महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीचा राज्यपाल निर्णय घेत नसल्यानं शेवटी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज आक्रमक … Read more

कोरोना संकटात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर टांगती तलवार; मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना राज्य मंत्रिमंडळाने आज पुन्हा एकदा याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विनंती केली. महाराष्ट्रावर अभूतपूर्व असं कोरोनाचं संकट कोसळलं आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे सध्या विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना मुख्यमंत्रिपदावर … Read more

..तर मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ दुसरा पर्याय आहे- छगन भुजबळ

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, राज्याचे राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यावर अद्यापही कार्यवाही न करत निर्णय घेतला नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना … Read more

चंद्रकांतदादा म्हणाले, भाजपचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही पण..

पुणे । विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याला भाजपचा विरोध नाही आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस करणं चुकीचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नव्हता. तरी त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करण्याच्या शिफारशीची एवढी … Read more

तुम्ही पदवीधर (Graduate) आहात का ? मग करा पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर हि पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलै २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील … Read more

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

औरंगाबाद प्रतिनिधी |  मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील हे महाराष्ट्रात चांगलेच परिचित झाले आहेत. त्यांना आता राजकारणाचे देखील वेध लागले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदाराची निवडणूक आगामी काळात पार पडणार आहे त्या आमदारकीसाठी शिवसेना विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते आहे. … Read more

‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांच्या मातोश्रीबाहेर पाणी साचलं

मुंबई प्रतिनिधी | मुंबई मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुंबईच्या महापौरांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. करून दाखवलं म्हणाऱ्यांच्या मातोश्री बाहेर पाणी साचले आहे. तर मुंबई मध्ये पाणीच साचले आहे असे महापौर म्हणत आहेत. चार दिवस मुंबईमध्ये पाणी साचलं आहे. चार … Read more

वर्धापन दिनी मुख्यमंत्री शिवसेनेला देणार ‘हि’ खुशखबर

मुंबई प्रतिनिधी | आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात सांयकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने आमंत्रित केले आहे. आज पर्यतच्या शिवसेनेच्या इतिहासात पक्षा बाहेरील व्यक्तीला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कधीच आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र या वर्धापन दिनी शिवसेनेने हा मान … Read more