रडणारे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार ?? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकार हे  रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू … Read more

मुख्यमंत्र्यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचले ; आशिष शेलारांची खोचक टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचें अतोनात नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.ते … Read more

केंद्राची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी – देवेंद्र फडणवीसांची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. … Read more

हे सरकार शेतकऱ्यांच , कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली . हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या मी … Read more

बांधावर जाऊन फोटो तुम्ही काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?? ; निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. राज्याबरोबरच केंद्रानेही मदत केली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या … Read more

गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले ;पण….राज्यपाल-ठाकरे वादात कंगनाची उडी

kangana and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं तसेच उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. बार सुरू झाले, हॉटेल सुरू झाले मग देवच कुलूपबंद का ?? असा सवाल राज्यपालांनी ठाकरे सरकारला विचारला होता. भाजपने मंदिरांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना राज्यव्यापी आंदोलन पुकारलं … Read more

हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी – आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर उघडण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले.तसेच, राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी! या शब्दात टीका … Read more

आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार – संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला पूर्णविराम बसला आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात होती.परंतु संजय राऊत यांनी या सर्व शक्यतेणा आता … Read more