पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट … Read more

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more

स्वत: संसदेत बसून पॉर्न पाहता अन् आम्हाला रामायण पहायला सांगता? या अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ‘रामायण’ पुन्हा प्रसारित केल्याने प्रेक्षक खूष आहेत. २८ मार्चपासून डीडी नॅशनलवर त्याचे प्रसारण सुरू होताच लोकांचे डोळेही पाणावले आहे. त्याचवेळी रामायणसुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होण्यास सुरवात झाली. यासोबतच ‘रामायण’ च्या प्रसारावर सर्वजण आनंदी असताना एका अभिनेत्रीने ‘रामायण’ च्या प्रसारणावर असे वक्तव्य केले ज्यामुळे तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. कविता … Read more

रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर होणार प्रसारित,प्रकाश जावडेकर यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रामानंद सागर यांची दूरदर्शनवरील मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २७ मार्च रोजी सकाळी याबाबत माहिती दिली आहे. जावडेकर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “जनतेच्या मागणीनुसार उद्या २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर पुन्हा‘ रामायण ’चे प्रक्षेपण सुरू होईल. पहिला भाग … Read more

लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी … Read more

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात आता दहशतवादाचा मुद्दा नव्यानं अवताराला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी याबाबाबतचे विधान केलं आहे. जावडेकर म्हणले कि, ”केजरीवाल तुम्ही एकदम निरागस चेहरा करून विचारत आहात की मी … Read more