सलग दुसऱ्या दिवशीही जालन्यात ईडीचे छापे

ed khotkar

जालना – जालन्यात ईडीच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी छापे सुरू आहेत. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शनिवारी ईडीच्या पथकाकडून झाडाझडती सुरू आहे. कालपासून ईडीचे पथक जालन्यात छापेमारी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर … Read more

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीची छापेमारी; राजकीय क्षेत्रात खळबळ

ed khotkar

औरंगाबाद – माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी ईडीने (सक्तवसुली संचलनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. ईडीने केलेल्या या छापेमारीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या … Read more

किरीट सोमय्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट आरोप करण्यात आला. सोमय्यांच्या आरोपांनाही पवारांनी उत्तर दिले आहे. “काही लोकांना काहीही बोलण्याची सवय असते. त्यामुळे ती लोक अशा काही लोकांची नावे घेतात कि त्यामुळे ती पुन्हा चर्चेत येतात. अशा प्रकारचा काहीही … Read more

जरंडेश्वर सारखाच जालना सहकारी कारखान्यात घोटाळा, पवारांच्या आग्रहानेच रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने सध्या ईडीच्या रडारवर आहेत. त्यात भाजप नेते किरीट सोमय्यांकडून कारखान्यासंदर्भात माहिती काढून घोटाळे उघडकीस आणले जात आहे. दरम्यान ते जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळा बाहेर काढत असून कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार … Read more

सोमय्यांच्या रडारावर अर्जुन खोतकर; 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता आपला मोर्चा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याकडे वळवला असून खोतकरांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे..साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी … Read more

किरीट सोमय्यांच्या रडारवर अर्जुन खोतकर ! 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

somayya

औरंगाबाद – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झाल आहे. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा … Read more

भाजपला लागली ‘भरती’नंतरची ओहोटी? खडसेंनंतर पंकजा मुंडे शिवसेनेत येणार, शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यांनतर भाजपच्या ओहोटीला जणू काही सुरुवात लागल्याचं वातावरण तयार झाल्याचे दिसत आहेत. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. “मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, … Read more

अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा, शिवसेना नेत्याचे स्पष्टीकरण

औरंगाबाद प्रतिनिधी | शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या. हे वृत्त समजल्यानंतर सत्तारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर प्रयत्नशील होते. यावेळी अब्दुल सत्तारांचा राजीनामा ही अफवा असल्याचे सांगत खोतकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सत्तार यांना भेटण्यासाठी ते हॉटेल अतिथीमध्ये गेले असता वेगळ्याच गोष्टी … Read more

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी |  शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून बराच काळ राहिलेले शिवसेनेचे खंदे समर्थक अंबादास दानवे यांचे नाव अचानक औरंगाबाद विधान परिषदेच्या जागेसाठी नाव पुढे आले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे तर अंबादास दानवे औरंगाबादचे असल्याने पक्षश्रेष्ठीना प्राधान्य देताना अंबादास दानवे यांनाच द्यावे लागणार आहे. औरंगाबाद स्थानिक … Read more

सुभाष देशमुखांच्या लोकमंगलमुळे विधान परिषद तहकूब

मुंबई प्रतिनिधी | सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री  सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गैरव्यवहारप्रकरणी  राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. महत्तावाचं म्हणजे  लोकमंगल सोसायटीच्या गैरव्यवहारा बाबत पोलीस फिर्याद दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असल्याचे विधान परिषदेत स्पष्टीकरण दिले. लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेले अनुदान परत देण्याचा … Read more