जावळीचे सुपुत्र विक्रम देशमाने यांचा राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात अनेक जणांकडून गौरवास्पद कामगिरी केली गेली आहे. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. आता अजून एक गौरवास्पद अशी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी हि जावळी तालुक्यातील सुपुत्र व ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक पदावर काम करत असलेले विक्रम नंदकुमार देशमाने यांनी केल्याबद्दल त्यांचा नुकताच राष्ट्रपती पोलिस … Read more

“राज्यपालांची कायदा भंग करणारी भूमिका असल्याने त्यांना पदावर ठेवणं अयोग्य”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालाची भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत विनंतीही केली. मात्र, राज्यपालांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल राजकारण करत आहेत. राज्यपाल ज्या पक्षातून आले आहेत, … Read more

विधिमंडळातील कालच्या गोंधळाचे राज्यपालच महानायक; संजय राऊत यांची घणाघाती टीका

Sanjay Raut Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. काल राज्यपालांनी जे केले आणि त्यानंतर भाजपने जे केले ते ठरवून करण्यात आले. स्क्रिप्टेड हा प्रकार होता. राज्यपालच कालच्या गोंधळाचे महानायक होते,” अशी घणाघाती टीका राऊत … Read more

“प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल”; काँग्रेस नेत्याची राज्यपालांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले. त्यामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. सभागृहातून एकदम निघून जाणे हे राज्यपाल यांच्या पदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात … Read more

सांगलीत शिवसेनेची राज्यपालांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी दिला. स्टेशन चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी लई … Read more

“कोणीही केला नसेल असा मूर्खपणा त्यांनी केलाय”; राज्यपालांच्या वक्तव्यप्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा समाचार बच्चू कडू यांनी घेतला आहे. “एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेले असेल पण आपण काय … Read more

“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा ; चंद्रकांतदादांची राज्यपालांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप असा संघर्ष  पहायला मिळत आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळच बरखास्त करावे, अशी थेट मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; नाना पटोलेंचे भाजपला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आज सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलेच वातावरण तापले होते. भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शंका व्यक्त केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपला आव्हान दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी विरोधी पक्षाकडून दिली जात … Read more

आता राज्यपालांनाच बरखास्त करण्याची वेळ आली आहे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत विनंती केली होती. मात्र, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवत या निवडीवरच आक्षेप घेतल्यामुळे आघाडी सरकारपुढे अध्यक्षाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवरच हल्लाबोल केला. अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांची भूमिका अयोग्य आहेर. आता … Read more