भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात

वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल … Read more

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका).

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.

अखेर आघाडीत बिघाडी, भारत भालकेंच्या अडचणीत वाढ

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघात अखेर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस उमेदवार आमने सामने आले आहेत. काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिल्यान राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालकेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

बाबा स्वामींचा नेपाळचे पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मान

कांतीपुर वृत्तसंस्था |नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताच्या बाबा स्वामीना नेपाळच्या २०१९-२०२० भेटीसाठी पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमात 42 वेगवेगळ्या देशांतील 200 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी स्वामीजींचे नेपाळला ध्यानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आभार मानले.त्यानंतर, नेपाळमधील भारतीय राजदूत, श्री. मंजीव सिंह पुरी यांनीदेखील स्वामींची भेट घेतली. बाबा स्वामी … Read more

सल्लू च्या ‘भारत ‘ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Bharat Bollywood Movie

मुंबई | बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. ‘भारत’ च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे दिसत आहेत. या चित्रपटातील कतरिनाचा … Read more