पंतप्रधान मोदींच्या ‘भारत’ नेमप्लेटने आगीत टाकली ठिणगी; नेमकं काय झालं वाचा सविस्तर

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंडिया आणि भारत या नावांवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करून भारताचे विभाजन करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधी पक्ष नेत्यांकडून होत आहे. आता या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कृतीने आगीत तेल ओतायचे काम केले आहे. आज आणि उद्या दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडत आहेत. … Read more

INDIA आघाडी आपलं नाव बदलण्याच्या विचारात? ओमर अब्दुल्लांनी दिले सूचक संकेत

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आणि भारत या दोन्ही नावावरून देशात नवीन वाद सुरू झाला आहे. केंद्र सरकार देशाचे नाव भारत करण्याच्या विचारात असल्याची टीका विरोधकांककडून होत आहे. तर दुसरीकडे INDIA आघाडीच्या नावावर देखील सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीचे नाव बदलण्यावरून सूचक संकेत दिले … Read more

शहर, राज्य अन् देशाचे नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो? आकडा वाचून बसेल धक्का

india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात भारत आणि इंडिया या दोन्ही नावांमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपतींच्या एका निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे, या वादात देशात बदलण्यात येणाऱ्या शहरांच्या नावांचा देखील मुद्दा उचलून धरण्यात … Read more

DailyHunt च्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप जोशमध्ये Qatar Investment Authority कडून 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप जोश चालवणाऱ्या डेलीहंटची मूळ कंपनी असलेल्या व्हर्से इनोव्हेशनने कतारच्या इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीकडून 100 मिलियन डॉलर्स जमा केले आहेत. या गुंतवणूकीमध्ये ग्लेड ब्रूक कॅपिटल पार्टनर्स, कनान व्हॅली कॅपिटल आणि सध्याचे गुंतवणूकदार सोफिना ग्रुपचा देखील सहभाग आहे. गूगल आणि मायक्रोसॉफ्टने कंपनीत 100 मिलियन डॉलर्स गुंतवल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये व्हर्से इनोव्हेशन एक युनिकॉर्न … Read more

आत्मनिर्भरता या शब्दाचा 2020 च्या ऑक्सफर्ड हिंदी शब्दामध्ये समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्वयंपूर्णतेचा अर्थ सांगणाऱ्या ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाला 2020 सालचा हिंदी शब्द म्हणून ऑक्सफर्ड हिंदी शब्द असे नाव दिले आहे. भाषातज्ञ कृतिका अग्रवाल, पुनम निगम सहाय आणि एमोजेन फॉक्सल यांच्या सल्लागार समितीने यांनी या शब्दाची निवड केली आहे. आत्मनिर्भर हा शब्द एखाद्याची निती, मनस्थिती आणि स्वयंपूर्णता ठरवण्यासाठी निवडला गेला होता. या शब्दाचे सांस्कृतिक … Read more

आज तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत जाणून घ्या

petrol disel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये आज सुस्तपणा कायम आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला.  गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आज … Read more

बलुचिस्तानचा संघर्ष नक्की काय आहे, गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पाकिस्तानपासून वेगळे का व्हायचे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हल्ला केला. यात चार दहशतवाद्यांसह 10 जण ठार झाले. वास्तविक, फाळणीच्या काळापासूनच बलुचिस्तानमधील लोक वेगळ्या देशाची मागणी करीत आहेत. पाकिस्तानात राहण्याचे त्यांनी कधीच मान्य केले नाही, यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही या मागणीला पाठिंबा देणारी एक अतिरेकी संघटना आहे, … Read more

आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षाने जसा कारभार केला तसाच कारभार ठाकरे सरकार करतेय – स्मृती इराणी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलीचे आयोजन केले होते. विविध ठिकाणांहून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांनी काँग्रेस आणीबाणी काळात जसा कारभार करत होता, तसाच कारभार ठाकरे सरकार सध्या महाराष्ट्रात करत आहे असे विधान करत ठाकरे सरकारवर … Read more

स्थानिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न राहुल गांधींना समजत नाहीत – किशन रेड्डी 

Rahul gandhi supreem court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सायंकाळी गलवान खोऱ्यातील भारत – चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते. शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.  केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा १८ सेकंदांचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी … Read more

घटनेतील देशाचे नाव ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली । इंडिया हे देशाचे नाव बदलून भारत असे ठेवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, संबंधित मंत्रालय त्यावर निर्णय घेईल, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून फक्त ‘भारत’ इतकेच ठेवण्याबाबत या याचिकेत याचिकाकर्त्यांनं म्हटलं … Read more