खुशखबर ! तुमचा हारवलेला मोबाईल फोन मोदी सरकार शोधून देणार

मुंबई प्रतिनिधी | मोबाईल चोरीला गेल्याने होणार मनस्ताप तुम्ही सोसला असेल मात्र आता तो मनस्ताप तुम्हाला आता भोगावा लागणार नाही. कारण मोदी सरकारने लोकउपयोगी निर्णय घेतला आहे. तुमचा चोरीला गेलेला मोबाईल आता केंद्रीय दूरसंचार विभाग शोधून देणार आहे. या योजनेचा शुभारंभ आज मुंबई येथे रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागा मार्फत देशभरात … Read more

भास्कर जाधव म्हणजे सत्तेची चटक लागलेला माणूस : नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेनेत गेलेलेगुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलेच तोंडसुख घेतला. भास्कर जाधव हा सत्तेची चटक लागलेला माणूस आहे. त्यामुळे ते शि‍वसेनेत गेले आहे. परंतु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच जाधव शिवसेनेत असताना त्यांचा … Read more

गड किल्ल्याच्या मुद्द्या वरून अमोल कोल्हेच होत आहेत ट्रोल

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सध्या सोशल मीडियाच्या वर्कदृष्टीत आहेत. त्यांच्यावर सोशल मीडिया चांगलाच बरसत असल्याचे बघायला आहे. कारण अमोल कोल्हे यांनी किल्ले भाड्याने देण्याच्या सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर त्यांनीच २०१६ साली एका रोमॅन्टिक गाण्याचे चित्रीकरण पन्हाळा किल्ल्यावर केल्याचे सोशल मीडियाने शोधून काढले आणि अमोल कोल्हे ट्रोल झाले. ‘मराठी टायगर्स’ हा … Read more

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप यांची युती १९८९ सालापासून आज तागायत आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर शिवसेना विधानसभेच्या मागील ५ निवडणुकासोबत लढली आहे. तर सेना भाजपची युती ३० वर्षांपासून अखंडित आहे. मात्र युतीच्या आजवरच्या इतिहासात शिवसेना कधीच भाजपपेक्षा कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली नाही. परंतु आगामी निवडणुकीला भाजपचा दिग्विजय पाहून शिवसेना नरमली … Read more

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर … Read more

राज्यातील किल्ले भाड्याने देणार नाही : पर्यटन विभाग

मुंबई प्रतिनिधी | पर्यटनासाठी गडकिल्ले  भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरून अनेक स्तरांवरून झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत   नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. “राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग-१ आणि दुसरे वर्ग-२. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य … Read more

कोल्हापूरात पुन्हा येणार पूर ; शहरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर जिल्ह्यात येऊन गेलेल्या महापुराच्या आठवणी काढल्या तरी अंगावर क्षहारे उभा राहतो. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेने कोल्हापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने आणि सोमवार पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कोल्हापुरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगा नदीच्या पात्रात … Read more

शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी स्वतः एक महत्वाची घोषणा केली आहे. भुजबळ सध्या त्यांच्या येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र त्यांनी राबवले आहे. अशात त्यांनी विधानसभा निववडणुकीच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more

सेना भाजप युतीवर दोन्ही पक्षात आज पासून चर्चा ; दोन्ही पक्षाकडून हे नेते करणार चर्चा

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा अवकाश राहिला असून येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. अशातच युतीच्या चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून दोन दोन नेते पुढे केले गेले आहेत. हे नेते युतीच्या जागा वाटपाबाबत चरचा करणार असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे येत्या काही काळात युतीची सकारात्मक अथवा नकारात्मक फलश्रुती समोर येणार आहे. गणेश … Read more