उपमुख्यमंत्र्यांचा विरोध! शेतकऱ्यांनी चक्क हेलिपॅडचं काढलं खोदून

जिंद । केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज २८ वा दिवस आहे. या आंदोलनाला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे सरकार आणि भाजप हैराण झालं आहे. असं असलं तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, या निर्णयावर सरकार अद्याप ठाम आहे. तर दुसरीकडे, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी … Read more

भाजपचं खरी ‘तुकडे तुकडे गँग’; हिंदुंना शिखांविरुद्ध भडकावण्यापासूनं बंद करा!

नवी दिल्ली । कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी भाजपला ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणून संबोधलंय. आपल्या माजी सहकारी असलेल्या भाजपला त्यांनी ‘खरीखुरी तुकडे तुकडे गँग’ म्हटलंय. पंजाबमध्ये हिंदुंना शिखांविरुद्ध करण्याचा आरोप सुखबीर सिंह बादल यांनी केलाय. ‘देशात भाजप खरीखुरी तुकडे तुकडे गँग आहे. त्यांनी देशाच्या एकतेला तुकड्यांत … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

मोदी सरकारचा ‘हा’ प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला! १४ तारखेला पुकारले देशव्यापी धरणे आंदोलन

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या 14 व्या दिवशी मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंगळवारी झालेल्या भारत बंदनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आज केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना नवा प्रस्ताव देण्यात आला. पण शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा हा कायदा दुरुस्ती प्रस्ताव एकमताने फेटाळला आहे. नव्या कायद्यात किमान आधारभूत … Read more

शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे; राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली । ‘कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर असूनही शांततामय मार्गानं आपल्या मागण्या सरकारपुढे आपलं म्हणणं मांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. आज विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या एका प्रतिनिधीमंडळानं पुढाकार घेऊन राष्ट्रपती कोविंद यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी विरोधी नेत्यांच्या गटात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) … Read more

शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं … Read more

शेतकरी आंदोलन: दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची बैठक

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज ”भारत बंद”ची हाक देण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट … Read more

शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही, तर शेवटचे आंदोलन म्हणून पुन्हा मैदानात उतरणार; अण्णा हजारेंनी फुंकले रणशिंग

अहमदनगर । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन तीव्र झालं असून उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अशा वेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज तातडीने शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली … Read more

स्वाभिमान! मोदी सरकारच्या भोजनास ‘नम्र’ नकार देत शेतकऱ्यांनी सोबत आणणलेली ‘शिदोरी’ खाल्ली वाटून

नवी दिल्ली । कृषी कायद्याचा विरोधी आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज (गुरुवारी) सरकारकडून चौथ्यांदा शेतकऱ्यांशी संवाद साधला जातोय. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला आज केंद्र सरकारनं चौथ्यांदा चर्चेसाठी पाचारण केलं. आजच्या चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधिमंडळानं सरकारनं व्यवस्था केलेलं जेवणंही नाकारलं. आपल्या दुपारच्या भोजणाची व्यवस्था आम्ही केली असून जेवण सोबतच घेऊन आल्याचं या शेतकऱ्यांनी नम्रपणे सांगून बैठकीच्या ठिकाणीच सोबत … Read more