भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन … Read more

ऑस्ट्रेलियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू म्हणाली,’सचिनला गोलंदाजी केल्याचा तो क्षण नेहमीच लक्षात ठेवेन’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेटच्या मैदानावर खेळण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र अगदी काही खेळाडूंचेच हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या खेळाडूंपैकीच एक ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची अष्टपैलू अ‍ॅनाबेल सदरलँड ही देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाच्या आगीत बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश खेळला गेला. तेव्हा ऐलिस पेरीसह अ‍ॅनाबेल सदरलँडने सचिनला गोलंदाजी केली. सदरलँड … Read more

आम्ही भारत चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था । गेले काही दिवस सुरु असणार भारत चीन वाद जगभरात चांगलाच चर्चेत आला आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याची शंका वर्तविली जात आहे. चीनने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आता या प्रकरणावर बोलले आहेत. त्यांनी चीन आणि भारत यांच्या सीमावादावर आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आमची तशी ईच्छा आहे. आणि … Read more

भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात

वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल … Read more

त्या पाकिस्तानी कबुतराने भारतात अंडी घातली तर त्यांना इथले नागरिकत्व देणार का? – चेतन भगत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानात हेरगिरीचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठविण्यात आलेले एक कबुतर जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका काश्मिरी नागरिकाने पकडले असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत व्यक्त झाले आहेत. यावर बोलत असताना जर या कबुतराने भारतात अंडी घातली तर तिच्या पिलांना आपण भारतीय नागरिकत्व देणार का असा मिश्किल … Read more

चीनच्या हालचालींचा वेग वाढला, सीमेवर लढाऊ विमाने तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारताने रस्ता बांधण्याचे काम सुरु केल्यापासून चीनने सीमेवर आक्रमक हालचाली सुरु केल्याचे दिसून येते आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशातील सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. आधी सिक्कीम, मग लडाख आणि आता उत्तराखंड अशा प्रकारे चीन आपले सैन्य सर्वत्र वाढवित असल्याचे दिसून येते आहे. त्यातच आता लडाखजवळील विमानतळावर बांधकाम सुरु झाले … Read more

भारतीय चिनी सैन्यातील उच्चस्तरीय कमांडर यांची सीमेवर भेट 

वृत्तसंस्था । लदाख च्या सीमेवर भारताने नुकताच एक रस्ता बनविण्याचे ठरविले असून तसे करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र चीन भारताने हे करू नये अशा भूमिका घेत आहे. यावरून काही दिवस दोन्ही सीमांवर तणाव आहे. मात्र भारताने तरीदेखील आपले काम सुरु ठेवण्याचे ठरविले होते. यावरून दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव होता. याबाबतच २२ आणि २३ मे रोजी … Read more

आता भारत अमेरिकेत तयार करेल नवीन गुहा ! जिथे साठवले जाईल कोट्यवधी टन तेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी भारत आता अमेरिकेत कच्चे तेल साठवण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. भारतात सध्या सर्व लोकल स्टोरेज पूर्णपणे परवडण्यायोग्य नाही आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियानेही अशीच पावले उचलल्याची माहिती त्यांनी दिली होती. … Read more

लडाख मध्ये लपलाय ‘हा’ खजिना ज्याच्यावर आहे लाल ड्रायगनची नजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळ चीन हा लडाखवर नजर ठेवून आहे. काहीही झाले तरी त्याला येथे कब्जा करायचा आहे, पण भारताच्या कठोर भूमिकेमुळे त्याची ही युक्ती यशस्वी होऊ शकलेली नाही. अलीकडेच पुन्हा एकदा चिनी सैन्याने एलएसी लाइन ओलांडली आणि भारतीय सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळाले. मात्र, लडाखवर … Read more

तुम्हाला हे माहित आहे काय? भारत सर्वाधिक पीपीई कीट तयार करणारा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश

नवी दिल्ली । कोरोनाच्या लढ्यात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोनाच्या लढाईत महत्वाचे साधन असणारे पीपीई कीट उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास पीपीई कीट चिलखताची भूमिका बजावत आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत भारत सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या … Read more