गांधी हत्येचं समर्थन कधीच केलं नाही; अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अमोल कोल्हे यांनी … Read more

कालिचरण विरुद्ध अखेर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड स्वत: पोलिस स्टेशनमध्ये

ठाणे | चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध आता ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कालोचरण यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. याबाबत आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. “फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक … Read more

कालीचरण महाराजांसारख्या विषारी प्रवृत्तीला ठेचून काढा; जितेंद्र आव्हाड संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. कालीचरण महाराजांच्या गांधींवरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. या विषारी प्रवृत्तीला अटक करून ठेचून काढा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

राष्ट्रपित्यांचा अपमान करणाऱ्या बाबावर कारवाई का केली नाही?; मुनगंटीवारांचा मलिकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी छत्तीसगड रायपुर येथे धर्मसंसदेत कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याची माहिती सभागृहास दिली. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मलिकांवर निशाणा साधला. “खरे तर मलिकांनी माफी मागितली पाहिजे. कारण या … Read more

कालीचरण महाराजांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; नवाब मलिक संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे थेट पडसाद विधानसभेत उमटले आहेत. कालीचरण महाराज यांना अटक करून त्यांच्यावर राष्ट्रादोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने … Read more

महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामातील नायक : संजय राऊत

sanjay raut

मुंबई | चीन लडाखमध्ये घुसला आहे. काश्मीरात पंडिताची हत्या होत आहेत अशा वेळी देश दुसरा गाल पुढे करत आहे हे दिसत आहे. हे मॅडमला माहित पाहिजे. महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामातील विश्वातील नायक होते, असल्याचे गाैरवोद्गार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढले. संजय राऊत म्हणाले, भाजप पक्षात निराशा वाढल्याने भाजपाकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जातात. हिदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे … Read more

महात्मा गांधींच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? राहुल गांधींचा भाजप – संघावर हल्लाबोल

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला काँग्रेसच्या स्थापना दिनी भाजप आणि संघावर सडकून टीका केली आहे. भाजप आणि संघाचे लोक सांगतात ही आम्ही हिंदुत्ववादी आहे तर ज्यांनी हिंदू धर्म समजवून घेतला आणि आचरणात आणला त्या महात्मा गांधीच्या छातीत तीन गोळ्या का झाडल्या? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी … Read more

महात्मा गांधी एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते ; कंगना पुन्हा बरळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत सतत आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने शेतकरी आंदोलन, बॉलीवूड मधील घराणे शाही यावर आपलं रोखठोख मत व्यक्त केलं आहे. आता मात्र तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते अस कंगणा म्हणाली. कंगणा … Read more

बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात सांगितले की,”महात्मा गांधी यांच्यामुळेच चांगला वाटतो भारत”

नवी दिल्ली । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, भारताबद्दलच्या त्यांच्या आकर्षणाचे मुख्य कारण म्हणजे महात्मा गांधी हे आहेत, ज्यांनी ‘ब्रिटिश राजवटीविरूद्ध यशस्वी अहिंसक चळवळ इतर तिरस्कार केलेल्या, उपेक्षित गटांकरिता आशेचे किरण बनले’. तथापि, अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या नव्या पुस्तकात खेद व्यक्त केला की, … Read more

आजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश

हॅलो महाराष्ट्रात । वर्तमानात देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन हा समाजच स्त्रियांचा भक्षक बनला आहे असं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेला मरणानंतरही सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दर दिवशी बलात्कारानंतर हत्येच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना देशाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यातून कानी … Read more