..म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जातंय- संजय राऊत
मुंबई । महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझावृत्तवाहिनीच्या “प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरं नेत्यांची” या विशेष कार्यक्रमात राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर राऊत बोलत होते. महाराष्ट्रात प्रश्नांचा … Read more