राज्यात महाविकास आघाडीही मोफत कोरोना लस देईल – नवाब मलिक

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने सत्ता आल्यानंतर मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे इतर अनेक राजकिय पक्ष भाजपवर टीका करत आहेत. त्यातच कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केला आहे. आणि राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस … Read more

दाखवून देऊ! भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला राष्ट्रवादीचे ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत चॅलेंज

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. भाजप केवळ संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपला जर फोडाफोडीचे राजकारण करायची इच्छा असेल, तर कशी फोडाफोडी होईल हे महाराष्ट्रात दाखवण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. राष्ट्रवादी यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगेन अगेन’ सुरु करेल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत … Read more

‘मेगा भरतीत’ भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची घरवापसी होणार! राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले संकेत

मुंबई । मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मौन सोडलं असून या बातमीचं खंडण केलं आहे. उलट भाजपात गेलेले नेते राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही ते … Read more

रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री महाविकास आघाडीला सर्कस म्हणतात- नवाब मलिक

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील … Read more

पीयूषजी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा! नवाब मालिकांचा रेल्वेमंत्र्यांना सल्ला

मुंबई । श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून राज्य आणि रेल्वेमंत्री यांच्यातील सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. राज्याला आवश्यक तितक्या गाड्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून मजुरांविषयीची आवश्यक माहिती विचारली जात आहे. या सगळ्या वादात प्रशासकीय गोंधळ निर्माण … Read more

मागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक

मुंबई । राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी … Read more

नवाब मलिक यांची परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट; कोरोनाच्या उपाययोजनांवर घेतला आढावा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयास पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी केले. यावेळी … Read more

धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाला आमचा विरोध! मुस्लिम आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सूतोवाच करताच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास याचा परिणाम … Read more

काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्यास कचरत आहे- नवाब मलिक

राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामध्ये एकमत होताना दिसत नाही आहे. आज शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा योग्य दिशेनं चालू आहे असे सांगितलं आहे. मात्र काँग्रेस अजून सत्तेत सहभागी होण्यावरून संभ्रमावस्थेत आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत नवाब मलिक यांनी सूचक विधान केलं आहे.

शिवस्मारकाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मुंबई प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री कार्यालयातून शिवस्मारकाचे एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. सरकारची सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत.?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात कॅगने आक्षेप घेतला असून मंत्रालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्या’चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. शिवस्मारकाच्या कामकाजावरून राष्ट्रवादीने … Read more