बर्थ डे स्पेशल : याच दिवशी सचिनने वाढदिवसानिमित्त रचला होता इतिहास,संपूर्ण देश होता आनंदात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला … Read more

गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन … Read more

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धोनीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले गेल्याने दिनेश कार्तिक झालेला आश्चर्यचकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आल्याने आश्चर्य वाटले होते असे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक म्हणाला.सामन्याच्या सुरुवातीलाच भारताने विकेट गमावल्या होत्या आणि कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या आधी फलंदाजी करण्यास सांगितले.या निर्णयाने कार्तिकला आश्चर्य वाटले. कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, “हे माझ्यासाठी अगदी आश्चर्यकारक होते कारण ते मला … Read more

On This Day:जेव्हा सचिनच्या फलंदाजीने शारजाच्या ‘वाळवंटात’आले होते वादळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिलच्या जोरदार उष्णतेमध्ये भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शानदार ऐतिहासिक शतक झळकावले होते.२२ एप्रिल १९९८ रोजी शारजाह क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला गेला होता.कोका-कोला चषकातील या सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३१ चेंडूचा सामना करत १४३ धावा काढल्या होत्या,परंतु असे असूनही या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. … Read more

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले भारताशी होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्सने या वर्षाच्या अखेरीस भारताबरोबर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. या दौर्‍यावर भारताला चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे असले तरी नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत आणखी एका कसोटी सामन्याचा समावेश होण्याचे संकेत रॉबर्ट्स यांनी दिले आहेत. बीसीसीआयशी आपले संबंध प्रबळ … Read more

मियांदादच्या या गोष्टीवर रागावले होते इरफान पठाणचे वडिल म्हणूनच ड्रेसिंग रूममध्ये भेटण्याची होती इच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने पाकिस्तान दौऱ्यादरम्यान जावेद मियांदादने केलेल्या वक्तव्यामुळे वडील खूपच निराश झाल्याचे उघड केले आहे.२००३-०४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता आणि मियांदाद त्यावेळी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी मियांदाद म्हणालेला की पठाणसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्लीबोळात सापडतात. मियांदादच्या या टीकेनंतर पठाणचे वडील निराश झाले आणि मालिका संपल्यानंतर … Read more

विस्डेन इंडियाने शेअर केलेला फोटो पाहून सौरव गांगुली हरवला भूतकाळात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एकत्र खेळत असताना टीम इंडियाच्या फँटास्टिक फोरला कोण विसरू शकतो. हे चारही जण जेव्हा भारतीय टीम मध्ये एकत्र खेळायचे तेव्हा विरोधी संघातील गोलंदाजांची परिस्थिती बिकट व्हायची.एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसर्‍या फलंदाजाला बाद करण्यासाठीही त्यांना खूप कष्ट करावे लागले. आता विस्डेन इंडियाने या … Read more

On This Day:चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मियांदादने कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे हृदय मोडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत, ज्यांच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या हृदयात घर करून आहेत.असाच एक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात या दिवशी १८ एप्रिलला म्हणजेच ३४ वर्षांपूर्वी खेळला गेला होता. मात्र या सामन्याच्या आठवणी पाकिस्तानी चाहत्यांना अजूनही दिलासा देतात. त्याचबरोबर भारतीय चाहत्यांसाठी हा सामना जावेद मियांदादने सामन्याच्या … Read more

धोनीच्या रागाबद्दल कुलदीपचा मोठा खुलासा, म्हणाला- त्यादिवशी मला खूप भीती वाटली होती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला हे नाव त्याच्या शांत स्वभावामुळे मिळाले आहे.सामन्यात कोणतीही परिस्थिती असो,धोनी मैदानावर नेहमी शांतच असतो.हेच कारण आहे की केवळ टीम इंडियाच नाही तर जगभरातील क्रिकेटर्स त्याचा खूप आदर करतात.आता कोरोनामुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे,अशातच … Read more

चार दिवसीय कसोटी सामन्याच्या आयोजनावर लक्ष्मण सहमत नाही,याबाबत केले मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने चार दिवसांच्या कसोटी सामन्यावरील सूचनेला नकार दिला आहे.तो म्हणाला की या खेळाचे हे प्रारूप कमी केल्यास त्याचा अपेक्षित निकाल लागण्याची शक्यताही कमी होईल. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रम क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मण म्हणाला की, “मी चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यास कसलीही पसंती देत ​​नाही. पाच दिवस या स्वरूपामध्ये योग्य … Read more