ठाणे मनपा धर्तीवर औरंगाबादेतील घरांना कायमस्वरूपी मालमत्ता करमाफी द्या
औरंगाबाद – ठाणे मनपाच्या धर्तीवर औरंगाबाद मनपा क्षेत्रात 800 ते 1000 चौ.फु. पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना कायम स्वरूपी मालमत्ता करमाफी देण्याचे निर्देश नगरविकास विभागास तात्काळ द्यावेत अशी मागणी शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे सविस्तर निवेदन देऊन केली असता मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गांभिर्याने घेत पुढील कार्यवाही साठी … Read more