शेतकरी आंदोलनावरून सरकारच्या सुरात-सूर मिसळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काँग्रेसचा टोला, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. दरम्यान त्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ट्विट करत या वादात उडी मारली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी … Read more

शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राइव्ह, म्हणाला की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही पाठिंबा देत एक ट्विट केलं होत. … Read more

दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य. 26 जानेवारी रोजी … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना मिळणार भेट, अर्थसंकल्पात वाढू शकेल किसान क्रेडिट कार्डची मर्यादा

नवी दिल्ली । सोमवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योगपतींकडून करदात्यांकडे सर्वांच्या बर्‍याच अपेक्षा आहेत. केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन कृषी कर्जाचे उद्दिष्ट सुमारे 19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकार … Read more

ज्याने देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे त्याला अटक करा ; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदींवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये लोकांना संभोधित करताना राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं म्हटलं. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे. “देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण … Read more

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून दुःख झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत आहेत.दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला. असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं. The … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more

दोन पत्रकारांना दिल्ली पोलिसांकडून अटक; शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकनाने मोदी सरकारचा रोष?

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता अनेक स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली येथे तथागतित स्थानिक जमावाकडून झालेल्या शेतकर्‍यांवरील हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याबाबत सर्वसामान्यांना कल्पना आली आहे. अशात आता पत्रकार मनदीप पूनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली. https://twitter.com/UtkarshSingh_/status/1355580157860298754 शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकन करण्याणेच मोदी सरकारचा … Read more

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. गेल्या 2 महिन्यापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील तोडगा काही निघू शकला नाही. अशातच दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले असताना आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे … Read more

शेतकरी आणि माझ्यात फक्त एका कॉलचं अंतर ; पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल मौन सोडलं.कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या … Read more