अण्णा हजारे नक्की कोणाच्या बाजूने? हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या ; शिवसेनेचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी उपोषण सुरू करण्याअगोदरच ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अण्णांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातुन अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, … Read more

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित ; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची … Read more

रामाच्या नावावर राज्य करणारे केंद्र सरकार मात्र, वचनं पळत नाही!, पुन्हा निर्णायक आंदोलन करणार- अण्णा हजारे

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन इशारा दिला आहे. यानंतर अण्णा हजारे यांची भेट घेऊन भाजप नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी हजारे ठाम असून भाजपवर त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. एका बाजूला रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि दुसरीकडे प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली … Read more

अण्णा प्लिज! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करू नका!; गिरीष महाजनांची राळेगणसिद्धीत जाऊन विनंती

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत पोहोचले. आंदोलन करू नये, अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप … Read more

‘निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’; मोदी सरकारनंतर अण्णांचा विरोधकांवर निशाणा

अहमदनगर । शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशातील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. (Anna Hazare Criticises Opposition Parties) ”दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,” अशा शब्दांत … Read more

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे राजकीय हेतू नाही; हसन मुश्रिफांचे अण्णा हजारेंना पत्र

मुंबई । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याच्या राज्य सरकाराच्या आक्षेप घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांना पत्र लिहिले होते. या पत्राला आज हसन मुश्रिफांनी पत्राद्वारे उत्तर देत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे कुठलाही राजकीय हेतू नसून सदर लोकशाही मार्गाने नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. ग्रामविकास मंत्री मुश्रिफांनी अण्णा हजारेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं कि, … Read more

नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडणं हे दुर्दैव; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

अहमदनगर । लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आधी केंद्रनं आणि नंतर राज्य सरकारनं दारूची दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,’ अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे … Read more

मला पोलीस संरक्षण नको, माझे काही बरे वाईट झाले तर त्याला मीच जबाबदार; अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : सुरक्षा नसल्याने काही बरेवाईट झाले तरी ती सर्वस्वी माझी जबबादारी राहील असे म्हणत अण्णा हजारे यांनी मुखयमंत्र्यांना पत्र लिहून पोलीस संरक्षण नाकारले आहे.महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने … Read more

अशा आरोपींना जर फाशी होत नसेल तर एन्काउंटरच योग्य – अण्णा हजारे

अहमदनगर प्रतिनिधी | देशातील महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांत सतत वाढ होत आहे. त्यांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थनही केले. व्हेटरनरी डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले … Read more

अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.