येत्या दोन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे बांधले जाणार रस्ते, गडकरी यांनी दिली माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की,”येत्या दोन वर्षांत त्यांचे मंत्रालय पुढील दोन वर्षांत भारतातील रस्त्यांचे जाळे 15 लाख कोटी रुपयांहून अधिक बळकट करेल.” गडकरी म्हणाले की,”सरकारने रस्ते बांधकामात 100 टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. यामुळे परदेशी कंपन्यादेखील भारतात रस्ते तयार करण्यात रस दाखवत आहेत आणि त्यांच्या स्वत: च्या चांगल्या … Read more

अनर्थ टाळला ः सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ येथे पेट्रोलच्या टँकरला आग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रीय महामार्गालगत शिरवळ फुल मळा लगतचा रस्त्यावर 25 हजार लिटर क्षमतेचा भरलेला रिलायन्सचा पेट्रोलच्या टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली घटनास्थळी शिरवळ पोलीस पांडुरंग हजारे यांनी उपस्थित राहून दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्या सुमारास सातारा -पुणे महामार्गावरील शिरवळ … Read more

हायवेवर इमेरजन्सीमध्ये येते आहे नेटवर्कची समस्या, अशा वेळी अथॉरिटीशी कसे कनेक्ट व्हावे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील महामार्गांची संख्या वाढत असताना महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सामान्यत: महामार्ग त्या भागातून जाते जिथे नेटवर्कची समस्या असते. अशा आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला पोलिस, रुग्णालय किंवा मदतीसाठी कोणत्याही प्राधिकरणाशी संपर्क साधायचा असेल आणि नेमके त्यावेळी कोणतेही नेटवर्क मिळत नाही. अशा आपत्कालीन परिस्थितीत, नेटवर्कची कमतरता एखाद्या भयंकर आपत्तीपेक्षा कमी नसते, म्हणूनच आपल्या फोनमध्ये … Read more

विद्यापीठात फॉर्म भरायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात … Read more

टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली | टोलनाक्यावरून जाताना गाडीसाठी टोल आकारला जातो. पण टोलनाक्याच्या परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आता … Read more

आता महामार्गावर अपघात झाल्यास आपल्याला त्वरित उपचार मिळणार, सरकारने बनविली ‘ही’ योजना, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । अनेक प्रयत्न करूनही देशात रस्ते अपघातांची (Road Accidents) संख्या कमी होत नाही. यासह, रस्ते अपघातात पीडिताला मदत करण्याची इचछा असूनही अनेक लोकं ती करण्यापासून परावृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच महामार्गावरील (Highway) अपघातासाठी विशेष रस्ते सुरक्षा यंत्रणा (Road safety system) बनवणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, कोणत्याही … Read more

पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रक-स्विफ्ट कारचा अपघात; चार जण जागीच ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे स्विफ्ट कारला मोठा अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट कराचा चक्काचूर झाला असून अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. कराड तालुक्यात वहागाव जवळ सदर अपघात झाला आहे. कारचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना कारला अपघात झाल्याचे समजत आहे. दरम्यान, … Read more

श्रीनिवास पाटीलांनी घेतली नितिन गडकरींची भेट; कराडच्या कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल लवकरच होणार?

कराड | पुणे-सातारा आणि शेंद्रे – कागल या रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करणार असून कराड, कोल्हापूर नाका येथे उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. दिल्ली येथे खा. श्रीनिवास पाटील यांनी ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या विविध … Read more

सरकारने Toll Tax वरील सवलतीसंदर्भातील नियम बदलले, आता फायदा कोणाला होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामार्गावरील लोकांना ही बातमी जाणून घेणे महत्वाचे आहे. आता डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल टॅक्स संदर्भातील नियम बदलला आहे. महामार्गावरील प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर आता फास्टॅग सक्तीचा करण्याचा नवा मार्ग बनविण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेउयात की आपल्याला टोल प्लाझा डिस्काउंटवर सवलत कशी मिळेल … सरकारने आता एक … Read more

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more